शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

एका लग्नाची अजब गोष्ट ! मास्क,सॅनिटायझर लावत घेतले सप्तपदी, तर आठवे वचन वाचून व्हाला आवाक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 11:55 IST

भारतातच सध्या लॉकडाऊनमध्येही काही ठिकाणी जोरात लगीनघाई सुरू आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता संपूण देशात लॉकडाऊन आहे. सण, समारंभ सगळ्यांवरच बंदी आहे. लग्न सोहळ्यांचेही तेच. लॉकडाऊनमुळे अनेकांचे नियोजित लग्नसोहळे लांबणीवर पडलेत. तर काहींनी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित साध्या पद्धतीने लग्न उरकले. त्यामुळे भारतातच सध्या लॉकडाऊनमध्येही काही ठिकाणी लगीनघाई सुरू आहे. 

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक गोष्टींवर निर्बंध लावले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर न होणारे लग्न समारंभ आता अवघ्या पाच ते सहा लोकांमध्येच उरकल्याची अनेक उधाहरणे आहे. सोशल डिस्टंसिंग पाळत तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता अजब-गजब युक्त्या लढवत लग्न केले जात आहे. कोणी मास्क लावत सप्तपदी घेत आहेत. तर कोणी ठराविक अंतर ठेवण्यासाठी लाकडाच्या काठ्यांनीच एकमेकांच्या गळ्यात माळा घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

असाच प्रकार राजस्थानमध्येही घडत आहे. लग्नासाठी आणखीन काही दिवस थांबायची कोणाचीही मानसिक तयारी नाही मग अगदी मोजक्याच लोकात अशा प्रकारे लग्न पार पडत आहेत. राजस्थानमधील जयपुरमध्ये असेच लग्नसमारंभ पार पडले. या लग्नात सात वचनमध्ये आणखीन एक आठवे वचन या जोडप्याने घेतले. लग्नात दोघांनी मास्क घालूनच लग्नाच्या विधी पूर्ण केल्या तर भविष्यातही कोरोनापासून बचावासाठी दोघेही मास्क आणि सॅनिटायझर लावत योग्य खबरदारी घेणार असल्याचीही शपथ घेतली.

नवरा मुलगा स्वतः बाईकवर लग्नमंडपात पोहचला, यावेळी हाताच्या बोटावर मोजणार इतकीच लोक उपस्थित होते. यावेळी तलवारच्या सहाय्याने दोघे वधू-वरांनी एकमेकांना हार घालत लग्न उरकले.