शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

एका लग्नाची अजब गोष्ट ! मास्क,सॅनिटायझर लावत घेतले सप्तपदी, तर आठवे वचन वाचून व्हाला आवाक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 11:55 IST

भारतातच सध्या लॉकडाऊनमध्येही काही ठिकाणी जोरात लगीनघाई सुरू आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता संपूण देशात लॉकडाऊन आहे. सण, समारंभ सगळ्यांवरच बंदी आहे. लग्न सोहळ्यांचेही तेच. लॉकडाऊनमुळे अनेकांचे नियोजित लग्नसोहळे लांबणीवर पडलेत. तर काहींनी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित साध्या पद्धतीने लग्न उरकले. त्यामुळे भारतातच सध्या लॉकडाऊनमध्येही काही ठिकाणी लगीनघाई सुरू आहे. 

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक गोष्टींवर निर्बंध लावले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर न होणारे लग्न समारंभ आता अवघ्या पाच ते सहा लोकांमध्येच उरकल्याची अनेक उधाहरणे आहे. सोशल डिस्टंसिंग पाळत तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता अजब-गजब युक्त्या लढवत लग्न केले जात आहे. कोणी मास्क लावत सप्तपदी घेत आहेत. तर कोणी ठराविक अंतर ठेवण्यासाठी लाकडाच्या काठ्यांनीच एकमेकांच्या गळ्यात माळा घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

असाच प्रकार राजस्थानमध्येही घडत आहे. लग्नासाठी आणखीन काही दिवस थांबायची कोणाचीही मानसिक तयारी नाही मग अगदी मोजक्याच लोकात अशा प्रकारे लग्न पार पडत आहेत. राजस्थानमधील जयपुरमध्ये असेच लग्नसमारंभ पार पडले. या लग्नात सात वचनमध्ये आणखीन एक आठवे वचन या जोडप्याने घेतले. लग्नात दोघांनी मास्क घालूनच लग्नाच्या विधी पूर्ण केल्या तर भविष्यातही कोरोनापासून बचावासाठी दोघेही मास्क आणि सॅनिटायझर लावत योग्य खबरदारी घेणार असल्याचीही शपथ घेतली.

नवरा मुलगा स्वतः बाईकवर लग्नमंडपात पोहचला, यावेळी हाताच्या बोटावर मोजणार इतकीच लोक उपस्थित होते. यावेळी तलवारच्या सहाय्याने दोघे वधू-वरांनी एकमेकांना हार घालत लग्न उरकले.