शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

एका लग्नाची अजब गोष्ट ! मास्क,सॅनिटायझर लावत घेतले सप्तपदी, तर आठवे वचन वाचून व्हाला आवाक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 11:55 IST

भारतातच सध्या लॉकडाऊनमध्येही काही ठिकाणी जोरात लगीनघाई सुरू आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता संपूण देशात लॉकडाऊन आहे. सण, समारंभ सगळ्यांवरच बंदी आहे. लग्न सोहळ्यांचेही तेच. लॉकडाऊनमुळे अनेकांचे नियोजित लग्नसोहळे लांबणीवर पडलेत. तर काहींनी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित साध्या पद्धतीने लग्न उरकले. त्यामुळे भारतातच सध्या लॉकडाऊनमध्येही काही ठिकाणी लगीनघाई सुरू आहे. 

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक गोष्टींवर निर्बंध लावले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर न होणारे लग्न समारंभ आता अवघ्या पाच ते सहा लोकांमध्येच उरकल्याची अनेक उधाहरणे आहे. सोशल डिस्टंसिंग पाळत तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता अजब-गजब युक्त्या लढवत लग्न केले जात आहे. कोणी मास्क लावत सप्तपदी घेत आहेत. तर कोणी ठराविक अंतर ठेवण्यासाठी लाकडाच्या काठ्यांनीच एकमेकांच्या गळ्यात माळा घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

असाच प्रकार राजस्थानमध्येही घडत आहे. लग्नासाठी आणखीन काही दिवस थांबायची कोणाचीही मानसिक तयारी नाही मग अगदी मोजक्याच लोकात अशा प्रकारे लग्न पार पडत आहेत. राजस्थानमधील जयपुरमध्ये असेच लग्नसमारंभ पार पडले. या लग्नात सात वचनमध्ये आणखीन एक आठवे वचन या जोडप्याने घेतले. लग्नात दोघांनी मास्क घालूनच लग्नाच्या विधी पूर्ण केल्या तर भविष्यातही कोरोनापासून बचावासाठी दोघेही मास्क आणि सॅनिटायझर लावत योग्य खबरदारी घेणार असल्याचीही शपथ घेतली.

नवरा मुलगा स्वतः बाईकवर लग्नमंडपात पोहचला, यावेळी हाताच्या बोटावर मोजणार इतकीच लोक उपस्थित होते. यावेळी तलवारच्या सहाय्याने दोघे वधू-वरांनी एकमेकांना हार घालत लग्न उरकले.