शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही प्राणसुद्धा देऊ - फारुख अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 11:15 IST

सतत वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण केला आहे.

ठळक मुद्देतुम्ही आमच्याबरोबर न्याय करा हेच आम्ही या दोन देशांना सांगत आहोत असे अब्दुल्ला म्हणाले. आता तुम्ही नव्या पिढीचा सामना करत आहात जे बंदुकीला घाबरत नाहीत.

श्रीनगर - सतत वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण केला आहे. काश्मीरमधील योद्धे (दहशतवादी) आपल्या हक्कासाठी बलिदान देत आहेत. ही आमची भूमी असून आम्ही याचे मालक आहोत. आमदार, खासदार किंवा मंत्री बनण्यासाठी आमची मुले बलिदान देत नाहीयत असे विधान अब्दुल्ला यांनी शुक्रवारी श्रीनगरमध्ये केले.  आम्हाला आमची भूमी परत द्या. विसरु नका हे योद्धे (दहशतवादी) स्वातंत्र्यासाठी सर्व काही सोडून आले आहेत. 

कोणालाही मरण्याची इच्छा नसते. पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ शकतो. पण हे कधी भारताला आणि पाकिस्तानलाही समजणार नाही. 1931 पासून ही लढाई सुरु झाली आहे. आम्ही कोणाचेही शत्रू नाही. पण तुम्ही आमच्याबरोबर न्याय करा हेच आम्ही या दोन देशांना सांगत आहोत असे अब्दुल्ला म्हणाले. 

1948 साली तुम्ही जो शब्द दिला होता तो विसरलात. आता तुम्ही नव्या पिढीचा सामना करत आहात जे बंदुकीला घाबरत नाहीत. ज्यांना काश्मीरला स्वतंत्र करायचे आहे असे अब्दुल्ला म्हणाले. 

फक्त पाकिस्तान कुठे गोळीबार करतो, आपणही करतोच की!यापूर्वीही अब्दुल्ला यांनीही अशीच वादग्रस्त विधाने केली आहेत.  सीमारेषेवर एकट्या पाकिस्तानकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन होते असे नाही. भारताच्या बाजूनेही अनेकदा गोळीबार केला जातो, असे वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. नोव्हेंबरमध्ये फारुख अब्दुल्लांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा पाकिस्तानचा भाग असून पीओकेला पाकपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे विधान केले होते.  

पाकिस्तान कधीच षडयंत्र रचत नाही गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानमध्ये कट रचण्यात आल्याचा दावा फारुख अब्दुल्ला यांनी फेटाळून लावला आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानची बाजू घेत पाकिस्तान कधीच षडयंत्र रचत नसल्याचा अजब दावा केला. उलट नरेंद्र मोदीच पाकिस्तानात गेले होते अशी टीका केली.  

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्ला