शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

ऊर्जाविषयक करारांचे आम्ही नक्की पालन करू - सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 04:50 IST

वचनबद्धता पाळली जाईल, गुंतवणूकदारांनी चिंता करू नये

नवी दिल्ली : विविध ऊर्जा करारानुसार गुंतवणूकदारांना दिलेले आश्वासन आणि जबाबदाऱ्या भारत पूर्णपणे निभावण्यास वचनबद्ध आहे, विशेषत: नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील करारांबाबतची वचनबद्धता प्रामुख्याने पाळली जाईल, गुंतवणूकदारांनीचिंता करू नये, अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

‘सेराविक’च्या ‘इंडिया एनर्जी फोरम’मध्ये सीतारामन म्हणाल्या की, करारांचा सन्मान करीत आहोत.ज्यांनी भारताची ऊर्जा क्षमता वाढविण्यासाठी गुंतवणूक केलेली आहे त्यांनी याबाबत निश्चिंत रहावे. या क्षेत्रात येणारा काही काळ अनिश्चितता राहणार आहे पण वचनबद्धता पाळली जाईल, अशी ग्वाही मी त्यांना देते.

वीज खरेदी करार झालेल्या नूतनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या दरात कपात करण्याची मागणी आंध्र प्रदेश सरकारने अलीकडेच सौरऊर्जा महामंडळ व एनटीपीसी यांच्यांकडे केली आहे. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये आधीच गुंतवणूक करणाºया गुंतवणूकदार संस्थांना चिंता वाटते आहे.विजेचे दर कमी झाल्यास गुंतवणूक कशी भरून निघणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. त्यानुषंगाने निर्मला सीतारामन यांनी हे वक्तव्य केले आहे.वीजखरेदीबाबत साशंकतेचा परिणामउच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, वीज खरेदी करारांच्या पालनाबाबतशंका निर्माण झाल्यामुळे नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातीलगुंतवणूकदारांच्या धारणेवर परिणाम झाला आहे. नूतनीकरणीयऊर्जा क्षेत्रातून २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट भारताने निर्धारित केले आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांत भारताला मोठ्या गुंतवणुकीची गरज लागणार आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन