शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

ऊर्जाविषयक करारांचे आम्ही नक्की पालन करू - सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 04:50 IST

वचनबद्धता पाळली जाईल, गुंतवणूकदारांनी चिंता करू नये

नवी दिल्ली : विविध ऊर्जा करारानुसार गुंतवणूकदारांना दिलेले आश्वासन आणि जबाबदाऱ्या भारत पूर्णपणे निभावण्यास वचनबद्ध आहे, विशेषत: नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील करारांबाबतची वचनबद्धता प्रामुख्याने पाळली जाईल, गुंतवणूकदारांनीचिंता करू नये, अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

‘सेराविक’च्या ‘इंडिया एनर्जी फोरम’मध्ये सीतारामन म्हणाल्या की, करारांचा सन्मान करीत आहोत.ज्यांनी भारताची ऊर्जा क्षमता वाढविण्यासाठी गुंतवणूक केलेली आहे त्यांनी याबाबत निश्चिंत रहावे. या क्षेत्रात येणारा काही काळ अनिश्चितता राहणार आहे पण वचनबद्धता पाळली जाईल, अशी ग्वाही मी त्यांना देते.

वीज खरेदी करार झालेल्या नूतनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या दरात कपात करण्याची मागणी आंध्र प्रदेश सरकारने अलीकडेच सौरऊर्जा महामंडळ व एनटीपीसी यांच्यांकडे केली आहे. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये आधीच गुंतवणूक करणाºया गुंतवणूकदार संस्थांना चिंता वाटते आहे.विजेचे दर कमी झाल्यास गुंतवणूक कशी भरून निघणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. त्यानुषंगाने निर्मला सीतारामन यांनी हे वक्तव्य केले आहे.वीजखरेदीबाबत साशंकतेचा परिणामउच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, वीज खरेदी करारांच्या पालनाबाबतशंका निर्माण झाल्यामुळे नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातीलगुंतवणूकदारांच्या धारणेवर परिणाम झाला आहे. नूतनीकरणीयऊर्जा क्षेत्रातून २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट भारताने निर्धारित केले आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांत भारताला मोठ्या गुंतवणुकीची गरज लागणार आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन