शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
5
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
6
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
7
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
8
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
9
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
10
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
11
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
12
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
13
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
14
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
15
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
16
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
18
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
19
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
20
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद

गुजरातमध्ये पाणीटंचाई; मृत साठा वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:46 IST

गुजरातमधील अनेक गावे पाणीटंचाईचा सामना करत असताना उन्हाळ्यात हे संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत. नर्मदा धरणातील पाणी साठा कमी होत चालला असून, अन्य जलाशयेही कोरडी पडू लागली आहेत.

अहमदाबाद : गुजरातमधील अनेक गावे पाणीटंचाईचा सामना करत असताना उन्हाळ्यात हे संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत. नर्मदा धरणातील पाणी साठा कमी होत चालला असून, अन्य जलाशयेही कोरडी पडू लागली आहेत. विशेष म्हणजे मागील पावसाळ्यात चांगला पाऊस पडूनही ही परिस्थिती ओढावली आहे. सरदार सरोवर पूर्ण झाल्यावर राज्याची पाणीटंचाई संपेल, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना केली होती. पण टंचाई कायमच आहे.राज्यातील १८ हजार खेडेगावांपैकी ४,२३८ गावात पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. ग्रामीण, आदिवासी भागातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक हातपंप नादुरुस्त आहेत. उत्तर ते मध्य गुजरातच्या आदिवासी गावात टंचाईच्या झळा अधिक तीव्र आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच काही गावांत पाणीटंचाई भासू लागली. मार्चमध्ये ती आणखी वाढली. त्यामुळे एप्रिल ते जून म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत हालच होतील, अशी भीती व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)मृत साठा वापरणारसरदार सरोवरात सध्या पाण्याची पातळी १०५ मीटर आहे. सरासरी पातळीपेक्षा ती ५० टक्क्यांनी कमी आहे. मान्सूनच्या काळात २१४ किमी पर्यंतच्या जलाशयात पाणी जाते. आता ही मर्यादा ९० किमीपर्यंतच आली आहे. उन्हाळ्यात ती आणखी कमी होऊ शकते. आता या प्रकल्पातील मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी