शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

युद्ध स्मारकाचे ठिकाण लवकरच ठरेल

By admin | Updated: July 26, 2014 23:49 IST

देशातील भव्य राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारणीचे ठिकाण लवकरच निश्चित करण्यात येईल, अशी माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिली़

नवी दिल्ली : देशातील भव्य राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारणीचे ठिकाण लवकरच निश्चित करण्यात येईल, अशी माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिली़ शनिवारी कारगील विजयदिनी अमर जवान ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होत़े 
देशासाठी बलिदान देणा:या सर्व शहिदांची नावे युद्ध स्मारकावर कोरली जातील़ या स्मारकासाठी जागेचा शोध सुरू आह़े मी लवकरच सैन्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत इंडिया गेट परिसरानजीक प्रिन्सेस पार्क भागाची पाहणी करणार आह़े प्रिन्सेस पार्कनजीक एक मोठय़ा विस्तीर्ण जागेत वा त्याच्या आजूबाजूला युद्ध स्मारकासाठी जागा मिळेल, अशी अपेक्षा आह़े, असे ते म्हणाल़े एक भव्य युद्ध स्मारक आणि युद्ध संग्रहालय साकारण्यासाठी निश्चितपणो काही वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितल़े या स्मारकासाठी केंद्र सरकारने 1क्क् कोटी रुपयांची तरतूद केली आह़े 
सैन्य दलांच्या आधुनिकीकरणासाठी निधीच्या   कमतरतेबाबत विचारले असता जेटली म्हणाले की, असे काहीही नाही़ सैन्य पूर्णत: सज्ज आणि सक्षम आह़े सैन्य दलांच्या गरजा पूर्ण करणो ही सरकारची प्राथमिकता आह़े 
लष्करप्रमुख जनरल विक्रम सिंह, नौदलप्रमुख अॅडमिरल रॉबिन धोवन व हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनीही यावेळी कारगिलच्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता
द्रास - भारताच्या सीमेवर चीनकडून वारंवार होत असलेली घुसखोरी ही सीमेबाबत असलेल्या समजाच्या फरकामुळे होत असल्याचे सांगून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांततापूर्ण परिस्थिती असल्याचा निर्वाळा लष्कराने आज दिला आहे.
जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्ट. जनरल डी.एस. हुडा यांनी चीनच्या सीमेवरील परिस्थिती शांततापूर्ण असून येथे कोणतीही समस्या नाही, असे म्हटले. गोळीबाराची एकही घटना घडली नसल्याचे सांगून, त्यांनी पुढे काही भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला समजून घेण्याबाबत गोंधळ असल्याचे प्रतिपादन केले आहे. 
 
 
 
प्राणांची आहुती देणा:या शहिदांच्या हौत्मात्म्यास साजेसे व भावी पिढय़ांना स्फूर्ती मिळेल असे राष्ट्रीय पातळीवरील भव्य-दिव्य युद्धस्मारक नसलेला भारत हा जगातील बहुधा एकमेव मोठा देश आहे. नुसत्या स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केला तरी युद्धभूमीवर प्राणाहुती देणा:यांची संख्या सुमारे 13 हजाराच्या घरात आहे.
 
1948-काश्मीरमधील संघर्ष- 1,1क्4
1962-चीनविरुद्धचे युद्ध- 3,25क्
1965-पाकिस्तानविरिद्धचे युद्ध- 3,264
1971-बांगला देश मुक्तीसंग्राम- 3,843
1987-श्रीलंकेतील शांतीसेना- 1,157
1999-कारगिल युद्ध-522