शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चीनशी युद्ध हा काही अंतिम पर्याय नव्हे - सुषमा स्वराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 19:28 IST

डोकलाम मुद्द्यावर आज राज्यसभेत विरोधाकांनी गोंधळ घातल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारताचे शेजारील देशांबरोबरच्या संबंधावर भाष्य केलं.

नवी दिल्ली, दि. 3 - डोकलाम मुद्द्यावर आज राज्यसभेत विरोधाकांनी गोंधळ घातल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारताचे शेजारील देशांबरोबरच्या संबंधावर भाष्य केलं. यावेळी   चीनशी युद्ध हा काही अंतिम पर्याय नसल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भारत शेजारील राष्ट्रांसोबत संबंध वाढवत आहे. आर्थिक विकासासाठी चीनकडून मदत घेतली आहे. श्रीलंका, नेपाळ या देशांना भारताने अनेकदा मदत केली असे  निवेदन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले.  दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिका आणि रशिया भारतासोबत उभे आहेत.  पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले पण दहशतवाद थांबवल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा अशक्य असल्याचे स्वराज यांनी राज्यसभेत सांगितले. पुढे बोलताना सुषमा स्वराज यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी आपला वयक्तिक सन्मान मिळवला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताला सन्मान मिळवून दिला. ज्यावेळी श्रीलंकेमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भारताने सर्वात आधी त्यांना मदत पुरवली. त्यानंतर नेपाळमध्ये भूकंप झाल्यांनंतरही भारताने मदत पोहचवली होती. यमन येथून आम्ही 4500 भारतीयांना सोडवले तसेच 2000 परदेशी नागरिकांनाही बाहेर काढले. हे आमच्या परराष्ट्र धोरणाचे यश असल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं.