शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

CoronaVirus : तामिळनाडू-आंध्र प्रदेश सीमेवर उभारली भिंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 06:20 IST

वेल्लोर जिल्ह्यात दोन ठिकाणी तपासणी नाक्यांजवळ ३ ते ७ फूट उंच भिंती उभारण्यात येत आहेत. राज्यांच्या सीमेवर भिंत उभारण्याची घटना देशात प्रथमच घडत आहे.

वेल्लोर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन काळात वाहनांच्या मोठ्या वाहतुकीवर नियंत्रण राखण्यासाठी तमिळनाडू-आंध्र प्रदेशच्या सीमेवर वेल्लोर जिल्ह्यात दोन ठिकाणी तपासणी नाक्यांजवळ ३ ते ७ फूट उंच भिंती उभारण्यात येत आहेत. राज्यांच्या सीमेवर भिंत उभारण्याची घटना देशात प्रथमच घडत आहे.सैनागुंता व पोन्नई या दोन ठिकाणच्या तपासणी नाक्यांजवळ या भिंती उभारण्याचे काम रविवारी सकाळपासून सुरू झाले. अन्य राज्यांतील वाहनांनी या दोन तपासणी नाक्यांवरू न वेल्लोरमध्ये प्रवेश करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. पतथालपल्ली, परादारामी, सेरकाडू आदी चार ठिकाणचे तपासणी नाके मात्र खुले ठेवण्यात आले असून, तेथून वाहनांना तमिळनाडूमध्ये येण्यास परवानगी दिली आहे.वेल्लोरमध्ये येणाऱ्यांनी वैद्यकीय केंद्रामध्ये आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्यांना निकाल येईपर्यंत क्वारंटाइन राहावे लागेल. तमिळनाडू-आंध्र सीमेवर वेल्लोर जिल्ह्यात सेराकडू माध्यमिक शाळा, पारादारामी येथील सरकारी शाळा, पतथालपल्ली येथील सरकारी शाळेत क्वारंटाइनची व्यवस्था केली आहे. पुतुथक्कू येथून वेल्लोरमध्ये प्रवेश करणाºयांना अलमेलूमनगापुरम येथील केजीएन मंगलकार्यालयात क्वारंटाइन केले जाणार आहे.>वाढत्या रुग्णांची चिंतातमिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. तमिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे असे वाटत असतानाच, काही दिवसांपूर्वी तेथील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांना दूरध्वनी करून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या