शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

उत्तर प्रदेशमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान; दोन काेटी मतदार बजावणार हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:46 IST

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. त्यात एकूण ३४९ जागांसाठी मतदान झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कलखनऊ : उत्तर प्रदेशच्या विधानसभेसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान साेमवारी हाेणार आहे. शेतकरी आंदाेलन, बेराेजगारी, लखीमपर खेरी प्रकरण आदी मुद्दे निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी हाेते.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. त्यात एकूण ३४९ जागांसाठी मतदान झाले आहे. अखेरच्या टप्प्यात वाराणसी, चंदाैली, भदाेही, मिर्जापूर, राॅबर्ट्सगंज, आजमगड, मउ, जाैनपूर आणि गाजीपूर या जिल्ह्यांमध्ये मतदान हाेणार आहे. 

निवडणुकीत शेतकरी आंदाेलन, लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांना मृत्यू, महागाई, बेराेजगारी, आदी मुद्द्यांवर विराेधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले तर भाजपने सपा सरकारच्या काळातील कथित गुंडाराज, माफियाराज, मुजफ्फरनगर दंगल आदींवर प्रचार केला. अखेरीस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांच्यासाेबत प्रचार केला. 

६१३ उमेदवार रिंगणातसातव्या टप्प्यात दाेन काेटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ५४ जागांसाठी एकूण ६१३ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये ७५ महिला उमेदवारांचाही समावेश आहे.नेते वाराणसीत मुक्कामीअंतिम टप्प्यात अनेक नेते वाराणसी येथे काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले. अनेक नेते गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमध्येच मुक्कामी आहेत.