शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उत्तर प्रदेशमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान; दोन काेटी मतदार बजावणार हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:46 IST

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. त्यात एकूण ३४९ जागांसाठी मतदान झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कलखनऊ : उत्तर प्रदेशच्या विधानसभेसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान साेमवारी हाेणार आहे. शेतकरी आंदाेलन, बेराेजगारी, लखीमपर खेरी प्रकरण आदी मुद्दे निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी हाेते.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. त्यात एकूण ३४९ जागांसाठी मतदान झाले आहे. अखेरच्या टप्प्यात वाराणसी, चंदाैली, भदाेही, मिर्जापूर, राॅबर्ट्सगंज, आजमगड, मउ, जाैनपूर आणि गाजीपूर या जिल्ह्यांमध्ये मतदान हाेणार आहे. 

निवडणुकीत शेतकरी आंदाेलन, लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांना मृत्यू, महागाई, बेराेजगारी, आदी मुद्द्यांवर विराेधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले तर भाजपने सपा सरकारच्या काळातील कथित गुंडाराज, माफियाराज, मुजफ्फरनगर दंगल आदींवर प्रचार केला. अखेरीस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांच्यासाेबत प्रचार केला. 

६१३ उमेदवार रिंगणातसातव्या टप्प्यात दाेन काेटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ५४ जागांसाठी एकूण ६१३ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये ७५ महिला उमेदवारांचाही समावेश आहे.नेते वाराणसीत मुक्कामीअंतिम टप्प्यात अनेक नेते वाराणसी येथे काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले. अनेक नेते गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमध्येच मुक्कामी आहेत.