शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 09:28 IST

मतदान संपल्यानंतर त्या मतदान केंद्रावर आल्याने वाद झाला होता. यातून मंगळवारी दोन्ही गटांमध्ये जोरदार गोळीबार झाला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कुठे पैसे वाटले जात आहेत, कुठे मतदान केंद्रच ताब्यात घेतले जात आहे तर कुठे बोगस मतदान केले जात आहे. अशातच बिहारच्या सारण लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर दुसऱ्या दिवशी हिंसाचार झाल्याचे वृत्त येत आहे. 

या जागेवर राजदकडून रोहिणी आचार्य उमेदवार आहेत. सोमवारी सायंकाळी पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर त्या एका मतदान केंद्रावर गेल्या होत्या तिथे जोरदार गोळीबार झाला आहे. मतदान संपल्यानंतर त्या मतदान केंद्रावर आल्याने वाद झाला होता. यातून मंगळवारी दोन्ही गटांमध्ये जोरदार गोळीबार झाला आहे. यामध्ये तीन लोक जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. 

या घटनेनंतर छपराच्या भिकारी ठाकुर चौकाजवळ मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस अधिकाऱ्यांसह डीएम देखील तिथे हजर आहेत. 

रोहिणी यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना चुकीची वागणूक दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच रोहिणी यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही होते. लोकांनी विरोध करताच त्यांनी काढता पाय घेतला होता. परंतु मंगळवारी सकाळी पुन्हा वाद सुरु झाला आणि गोळीबार झाला आहे. 

टॅग्स :bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४BiharबिहारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल