शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 15:41 IST

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. दोन गटात वाद झाला असून गोळीबारही झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून दोन सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर येथील जिरीबाममध्ये आज सकाळी झालेल्या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला. झोपेत असताना एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी दोन गट शस्त्रासह समोरा समोर आले,या गोळीबारात आणखी ४ जण ठार झाले.

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एक संविधान, एक तिरंग्याखाली मतदान…,अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उग्रवादीयांनी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५ किमी अंतरावर एका निर्जन ठिकाणी एकट्या राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात प्रवेश केला आणि तो झोपेत असताना त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हत्येनंतर, सुमारे ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये दोन समुदायांमध्ये वाद सुरू झाला, यामध्ये ३ पहाडी अतिरेक्यांसह ४ सशस्त्र लोकांचा मृत्यू झाला. या आठवड्याच्या सुरुवातीलाही जिल्ह्यात जाळपोळीची घटना घडली होती. येथे काही लोकांनी बोरोबेकरा पोलीस ठाण्याच्या जाकुराधोर येथील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे ३ खोल्यांचे रिकामे घर जाळले होते.

१ ऑगस्ट रोजी आसाममधील कछार येथे सीआरपीएफच्या देखरेखीखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत, दोन भिन्न समुदायांच्या प्रतिनिधींनी शांतता प्रस्थापीत करण्यासाठी आणि जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना थांबवण्यासाठी एक करार केला. मात्र, असे असतानाही जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

जिरिबाम जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीला आसाम रायफल्स आणि सीआरपीएफचे जवान आणि जिरीबाम जिल्ह्यातील हमार, मेईतेई, थाडौ, पायते आणि मिझो समुदायांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. जिरिबाम जिल्ह्याबाहेरील अनेक हमर आदिवासी संस्थांनी कराराचा निषेध केला.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार