शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘आयफाेन’च्या उत्पादक कर्मचाऱ्यांचे आंदाेलन; कारखान्यात काम ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 07:04 IST

पगारकपातीवरून वाढता असंताेष

बंगळुरू : काेराेना लाॅकडाऊनमुळे वेतनात कपात केल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी ‘आयफाेन’चे उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये आंदाेलन केले. त्यामुळे काही दिवसांसाठी कामबंद ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.  मूळची तैवान येथील ‘विन्स्ट्राॅन इन्फाेकाॅम’ ही कंपनी बंगळुरूजवळच्या नरसापूर येथे ‘ॲपल’च्या ‘आयफाेन’ आणि इतर उपकरणांचे उत्पादन करते. कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार पगार न दिल्याचा आराेप करत कर्मचाऱ्यांनी अचानक तीव्र आंदाेलन केले. कंपनीच्या आवारात ताेडफाेड आणि वाहनांची जाळपाेळही केली. वेतनातून सुमारे ७ ते ९ हजार रुपयांची कपात करण्यात येत असून, ताे पगारही वेळेवर मिळत नसल्याचा आराेप कर्मचाऱ्यांनी केला आहे. घटनास्थळी गेलेल्या पाेलिसांवरही हल्ला करण्यात आला हाेता. या घटनेची माहिती मिळताच, पाेलीस उपायुक्त सी. सत्यभामा यांनी घटनास्थळी धाव घेतली. कामगारांमध्ये असंताेष असल्याचे यापूर्वी काेणीही निदर्शनास आणून दिले नव्हते. कामगार विभागालाही याची माहिती नव्हती, असे त्यांनी सांगितले. कर्नाटकमध्येही वाढता असंतोषकामगारांमध्ये असंताेष वाढत असल्याच्या घटना कर्नाटकमध्ये वाढल्या आहेत. गेल्याच महिन्यात टाेयाेटा किर्लाेस्कर कंपनीच्या कारखान्यातही संप पुकारण्यात आला असून, या ठिकाणी अद्यापही काम बंदच आहे. विस्ताराची याेजना या ठिकाणी सुमारे ३,००० कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी ६८० काेटींची गुंतवणूक करून कंपनी सुरू करण्यात आली हाेती. दुसऱ्या टप्प्यात आणखी ३,००० काेटी रुपये गुंतवण्याची कंपनीची याेजना आहे. त्यातून सुमारे ९ हजार जणांना राेजगार मिळणे अपेक्षित आहे.