शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

मध्यप्रदेशातील या गावात गेल्या 400 वर्षांमध्ये एकाही बाळाचा जन्म झालेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 3:54 PM

या गावात बाळंतपण झाल्यास माता किंवा बाळ यांपैकी एकाचा मृत्यू होतो असे सांगण्यात येेते

राजगड- अनेक गावांच्या संदर्भात विविध प्रकारच्या दंतकथा जोडलेल्या असतात. मात्र मध्यप्रदेशातील एकागावाची कहाणी मात्र चकीत करणारी आहे. गेल्या 400 वर्षात या गावात एकाही बाळाचा जन्म होऊ देण्यात आलेला नाही. या गावातील  गरोदर महिलेला गावाच्या सीमेबाहेर काढण्यात येते. या गावातील लोक आपल्या गावाला असा शापच आहे असे म्हणतात त्यामुळे गेल्या 400 वर्षात गावातील एकाही महिलेने गावाच्या सीमेमध्ये मुलाला जन्म दिलेला नाही. हा समज आजही येथिल गावकऱ्यांमध्ये रुढ आहे.या गावाचे नाव संका श्यामजी असे असून ते राजगड जिल्ह्यामध्ये आहे. या गावात एखाद्या महिलेने बाळाला जन्म दिला तर ते विचित्र आकारात जन्माला येते किंवा माता किंवा बाळापैकी एकाचा मृत्यू होतो असा समज या गावामध्ये आहे.गरोदर महिलेला गावाच्या बाहेर जाऊन बाळंतपण करावे लागते. गावाचे सरपंच नरेंद्र गुर्जर म्हणतात, गावातील महिलांची 90 टक्के बाळंतपणे रुग्णालयांत होतात आणि इमर्जन्सी प्रसंगी बाळंतपण गावाच्या बाहेर होतात. या गावात एका मंदिराचे बांधकाम सुरु असताना त्यात एका महिलेमुळे अडथळा आला त्यामुळे या गावाला शाप देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गावातील ज्येष्ठ लोक सांगतात, 16 व्या शतकामध्ये या मंदिराचे बांधकाम सुरु असताना एक महिला गहू दळत होती. त्यामुळे मंदिराचे बांधकाम करण्यात व्यत्यय येत होता त्यामुळे देवतांनी या गावात कोणतीही महिला बाळाला जन्म देऊ शकणार नाही असा शाप दिला. त्यानंतर गावात बाळंतपण थांबवले गेले.काही अपवादात्मक प्रसंगी गावात बाळंतपण झाल्यास बाळ एखाद्या व्यंगासह जन्माला आल्याचे किंवा माता किंवा बाळापैकी एकाचा मृत्यू झाल्याचेही नागरिक सांगतात. त्यामुळेच गावकऱ्यांनी गावाबाहेर एक खोली बांधली असून तेथे सर्व बाळंतपणे केली जातात.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत