शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Video: पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भारतीय लष्कराने केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 09:41 IST

नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या असून घुसखोरीचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत.

नवी दिल्ली: जम्मू- काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तसेच नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या असून घुसखोरीचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. मात्र भारतीय लष्कर असे प्रयत्न हाणून पाडत आहे. त्यातच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात घुसखोरीचा प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचा व्हिडिओ भारतीय लष्कराकडून सोमवारी प्रसिद्ध करुन पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भारतीय लष्कराने पर्दाफाश केला आहे.

किस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एलओसीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हा कट हाणून पाडला. तसेच चार ते पाच दहशतवाद्यांचा खात्मा देखील करण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते.

तसेच गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान नियंत्रण सीमेवर सातत्याने शस्त्रससंधीचं उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अधिकच सर्तक असून पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या सर्व हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. तर दहशतवादी कारवायांची देखील शक्यता वर्तवण्यात आल्याने सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान