शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भयंकर! शिक्षकाने कॅमेऱ्यासमोरच कापली करंगळी; कारण ऐकून बसेल मोठा धक्का, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 17:18 IST

शिक्षकाने थेट स्वत:ची करंगळी कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - प्राणी आणि झाडं कापल्यावर त्यांना किती वेदना होतात हे सांगण्यासाठी एका शिक्षकाने थेट स्वत:ची करंगळी कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झाडं आणि प्राण्यांना कापल्यानंतर त्यांना किती त्रास होतो, हे समजावण्यासाठी शिक्षकाने याचा एक व्हिडीओदेखील शूट केला आहे. शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, लोकांना या वेदनेची जाणीव करून द्यायची आहे, ज्यामुळे ते जागरूक व्हावेत. ही घटना जवळपास एक महिना जुनी आहे. मात्र एक दिवसांपूर्वी याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूर शहरात ही घटना घडली आहे. येथे राहणारे तुलसीराम शर्मा कम्प्युटर इन्स्टीट्यूट चालवतात. तुलसीराम शर्मा यांनी सांगितलं की, 6 जानेवारी रोजी त्यांनी बोट कापल्याचा एक व्हिडीओ तयार केला होता. त्यांनी सांगितलं की, झाडं आणि प्राण्यांना मारू नये. हा संदेश देण्यासाठी त्यांनी आपली करंगळी कापली. त्यांचं म्हणणं आहे की, असं केल्याने तातडीने निकाल मिळेल आणि झाडं आणि प्राण्यांचा जीव घेणार नाहीत.

शर्माने सांगितलं की, त्यांनी कॉलनीत 700 झाडं लावली आहेत. यापैकी आता 300 झाडंच शिल्लक राहिले आहेत. याशिवाय यापूर्वी त्यांनी शेजारच्यांनाही इशारा दिला आहे की, जर त्यांनी झाडं कापली तर ते बोटं कापून टाकतील. लोकांना जागरूक करण्यासाठी ते आपल्या हातातील सर्व बोटं कापून टाकतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

तुलसीराम जोधपुरमध्ये 8 वर्षांपासून टेली इन्स्टीट्यूट चालवतात. त्यांची पत्नी लेक्चरर आहे आणि मुलगी अजमेरमध्ये इंजिनिअरिंग करीत आहे. शर्मा यांनी सांगितलं की, तोपर्यंत त्यांची बोट कापल्याचं त्यांच्या घरच्यांना माहिती नव्हतं. यादरम्याम त्यांच्या मुलीला शंका आली होती आणि तिने त्यांच्याशी बोलणं बंद केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षक