शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

VIDEO: 'प्रेम एकदाच होतं ना?...'; निरोप समारंभात व्यंकय्या नायडूंनी मनं जिंकली, आप खासदाराला विचारला मिश्किल प्रश्न! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 19:28 IST

राज्यसभेत सोमवारी सभापती व्यंकय्या नायडू यांच्या सभापतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं निरोप समारंभ झाला. यावेळी सर्वपक्षीय खासदारांची व्यंकय्या नायडूंसाठी आभार प्रदर्शनपर भाषणं झाली.

नवी दिल्ली-

राज्यसभेत सोमवारी सभापती व्यंकय्या नायडू यांच्या सभापतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं निरोप समारंभ झाला. यावेळी सर्वपक्षीय खासदारांची व्यंकय्या नायडूंसाठी आभार प्रदर्शनपर भाषणं झाली. यात आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी व्यंकय्या नायडू त्यांचे पहिले चेअरमन असल्याची आठवण करुन दिली. ज्या पद्धतीनं पहिलं प्रेम लक्षात राहतं, तसंच पहिले चेअरमन म्हणून तुम्ही नेहमी लक्षात राहाल, असं राघव चड्डा म्हणाले. नायडू यांनी यावेळी राघव चड्डा यांचं संपूर्ण भाषण ऐकून घेतलं आणि त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिली. 

"प्रेम एकदाच होतं ना? दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा होत नाही ना?" असा प्रतिप्रश्न नायडू यांनी केला. त्यावर राघव चड्डा यांनीही मिश्किलपणे उत्तर दिलं. "मला याचा अनुभव नाही", असं राघव चड्डा म्हणाले. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. नायडू यांनीही आपलं म्हणणं पूर्ण करत मिश्किलपणे म्हटलं की, "पहिलं प्रेम चांगलं असतं. ते कायम राहायला हवं. आयुष्यभर तेच कायम राहायला हवं". नायडूंच्या या विधानानंतर सर्व सदस्यांनी बाकं वाजवून प्रतिसाद दिला. 

व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. जगदीप धनखड ११ ऑगस्ट रोजी भारताचे १४ वे उपराष्ट्रपती विराजमान होणार आहेत. 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूAAPआप