शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

"जूनपर्यंत सर्व राज्यांत पोहोचेल वंदे भारत ट्रेन", अश्विनी वैष्णव यांचं मोठं विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 20:31 IST

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी वंदे भारत ट्रेनबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, वंदे भारत ट्रेन जूनपर्यंत सर्व राज्यांना कव्हर करतील. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत 200 शहरे वंदे भारतशी जोडण्याचे आमचे ध्येय आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले,  भारताची 'वंदे भारत ट्रेन' ही जागतिक दर्जाची ट्रेन बनली आहे, जी ताशी 160-180 किमी वेगाने धावते. अशा ट्रेन तयार करण्याची क्षमता जगातील फक्त 8 देशांमध्ये आहे.

दरम्यान, 2004 ते 2014 हे दशक भारतासाठी हरवलेले दशक असल्याचे सांगत त्यांनी मागील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने बरीच प्रगती केली आणि भारताची अर्थव्यवस्था जगात 5 व्या क्रमांकावर आणली, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. 

याशिवाय, 2026 पर्यंत आपण चौथ्या क्रमांकावर असू आणि 2027-28 मध्ये जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असू, असेही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. तसेच, ते म्हणाले की, दूरसंचार तंत्रज्ञानासाठी भारत नेहमीच जगावर अवलंबून होता, परंतु आज 'मेड इन इंडिया'मुळे भारताचे तंत्रज्ञान जगातील सर्वात समृद्ध देशांमध्ये निर्यात होत आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वे