शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात पाचमागे दोन बालके वंचित

By admin | Updated: June 22, 2014 01:29 IST

देशभरात लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या बाल सुरक्षा कोषाने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : प्राणघातक आजारांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी देशभरात लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या बाल सुरक्षा कोषाने व्यक्त केले आहे. युनिसेफच्या एका ताज्या अहवालानुसार, देशात सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम राबवूनही सामान्य लसीकरणाचे प्रमाण 61 टक्के एवढेच आहे. याचा अर्थ, प्रत्येक पाच मुलांमधील दोन मुले ही मूलभूत लसीकरणापासून वंचित राहिलेली आहेत.
दरवर्षी पाच वर्षाखालील सुमारे 14 लाख मुले निमोनिया व जुलाबसारख्या आजारांना बळी पडतात. या मुलांचा मृत्यू लसीकरणाने रोखला जाऊ शकतो. मृत्युमुखी पडणा:या या मुलांमध्ये अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाजातील मुलांचे प्रमाण अधिक असते. 
मुस्लिम समाजातील मुलांना या लसी फार कमी दिल्या जातात, असेही या अहवालात नमूद केले आहे. मुस्लिम समाजातील मुलांच्या लसीकरणाची टक्केवारी केवळ 36.3 एवढी अल्प आहे.
भौगोलिक विविधता, अंधविश्वास, चुकीच्या समजुती आदी कारणो यामागे आहेत. देशात दरवर्षी सुमारे 2 कोटी 7क् लाख मुले जन्माला येतात. त्यांचे लसीकरण करणो हे देशासमोरील एक मोठे आव्हान आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4आसाम, प. बंगाल, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये बालकांच्या लसीकरणाबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. कारण या राज्यांमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाणही सरासरीने जास्त आहे. 
 
4युनिसेफ जामिया मिलिया विद्यापीठ व काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागरणाचे हे अभियान चालविण्याच्या प्रयत्नात आहे.