शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात पाचमागे दोन बालके वंचित

By admin | Updated: June 22, 2014 01:29 IST

देशभरात लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या बाल सुरक्षा कोषाने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : प्राणघातक आजारांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी देशभरात लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या बाल सुरक्षा कोषाने व्यक्त केले आहे. युनिसेफच्या एका ताज्या अहवालानुसार, देशात सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम राबवूनही सामान्य लसीकरणाचे प्रमाण 61 टक्के एवढेच आहे. याचा अर्थ, प्रत्येक पाच मुलांमधील दोन मुले ही मूलभूत लसीकरणापासून वंचित राहिलेली आहेत.
दरवर्षी पाच वर्षाखालील सुमारे 14 लाख मुले निमोनिया व जुलाबसारख्या आजारांना बळी पडतात. या मुलांचा मृत्यू लसीकरणाने रोखला जाऊ शकतो. मृत्युमुखी पडणा:या या मुलांमध्ये अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाजातील मुलांचे प्रमाण अधिक असते. 
मुस्लिम समाजातील मुलांना या लसी फार कमी दिल्या जातात, असेही या अहवालात नमूद केले आहे. मुस्लिम समाजातील मुलांच्या लसीकरणाची टक्केवारी केवळ 36.3 एवढी अल्प आहे.
भौगोलिक विविधता, अंधविश्वास, चुकीच्या समजुती आदी कारणो यामागे आहेत. देशात दरवर्षी सुमारे 2 कोटी 7क् लाख मुले जन्माला येतात. त्यांचे लसीकरण करणो हे देशासमोरील एक मोठे आव्हान आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4आसाम, प. बंगाल, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये बालकांच्या लसीकरणाबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. कारण या राज्यांमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाणही सरासरीने जास्त आहे. 
 
4युनिसेफ जामिया मिलिया विद्यापीठ व काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागरणाचे हे अभियान चालविण्याच्या प्रयत्नात आहे.