शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ऐकावं ते नवलच! बूट लपवणं पडलं महागात; नवरीनं चक्क लग्नच मोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 16:11 IST

लग्न म्हणजे दोन मनाचं मीलन असतं.

मुझफ्फरनगर: लग्न म्हणजे दोन मनाचं मीलन असतं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं लग्नाच्या परंपरा आणि रीतिरिवाज पार पाडत असतो. हिंदूंमध्ये लग्न सोहळ्यात नवरदेवाचे बूट लपवण्याची एक पद्धत असते. मुजफ्फरनगरमध्ये हीच पद्धत एक लग्न मोडण्यास कारण ठरली आहे. मेहुणीनं बूट लपवल्यामुळे नवरदेवाला प्रचंड राग आला आणि त्यानं नवरी मुलीकडच्यांना भर मंडपातच खडे बोल सुनावले. एवढ्यावरच न थांबता ते लग्न मोडल्यामुळे नवरी मुलीला सिसोलीतून दिल्लीत माघारी परतावं लागलं.त्याचं झालं असं की, लग्नसोहळ्यात वधूपक्षाकडील काही तरुणींनी आणि महिलांनी नवरदेवाचे बूट लपवले. ते परत करण्यासाठी नवरदेवाकडे पैशांची मागणी केली. नवऱ्या मुलानं पैसे न देता वधूकडच्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर खूप मोठा वाद झाला. वधूकडच्या मंडळींनी नवरदेवाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु नवरदेवानं अपशब्द वापरत त्यांचा अपमान केला, तसेच वधूकडच्या एका व्यक्तीच्या श्रीमुखात भडकावली. हा सगळा प्रकार नवरी मुलीला समजल्यानंतर तीसुद्धा भडकली. तिनंही घरच्या मंडळींना हे लग्न मोडण्याचा सल्ला दिला. तसेच हुंडा म्हणून दिलेले दहा लाख रुपये परत करण्याचे मान्य केल्यानंतरच नवरदेवासह वरातीसह जाण्यास दिले. भोराकला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, लग्नसोहळ्यातील वादाबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकारी वीरेंद्र कसाना यांनी सांगितले, नवरा मुलगा किंवा नवरी मुलगीकडून कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. पोलीस ठाण्याबाहेरच दोन्हीकडील मंडळींनी वाद मिटवला. या नवरी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता ती लग्नास तयार नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं

टॅग्स :marriageलग्न