शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लग्नाच्या पहिल्या रात्री बेडवर पती-पत्नीचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये झाला धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 18:53 IST

आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे...

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास वधू आणि वर दोघेही बेडवर मृतावस्थेत आढळून आले होते. यानंतर घरात गोंधळ उडाला होता. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी तपास करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी अथवा पोस्टमॉर्टमसाठी पाठवले होते. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, या नवदाम्पत्याचा मृत्यू हार्ट अ‍ॅटॅकने झाल्याचे समोर आले आहे. यानंतर या नवदाम्पत्याला सोबतच एकाच चितेवर मुखाग्नि दिला गेला. जिल्ह्यातील कैसरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडहिया नंबर चार गांवतील रहिवासी प्रताप यादवचे (23) 30 मे 2023 रोजी मंगल मेला गावात पुष्पा नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. प्रतापने 31 मे रोजी वधूला आनंदात आपल्या घरी आणले होते. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर या नव दाम्पत्यांचे मृतदेह बेडवर पाहिल्यानंतर घरातील सर्वानाच धक्का बसला होता. 

पोलीस अधीक्षकांनी सांगितलं हार्ट अ‍ॅटॅकने झाला मृत्यू -याता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर, दोघांच्याही मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. एसपी प्रशांत वर्मा यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दोन्ही पती-पत्नीचा मृत्यू हार्ट अ‍ॅटॅकने झाल्याचे म्हटले आहे. प्रताप आणि पुष्पा यांना काल गोडहिया गावात एकाच चितेवर मुखाग्नी देण्यात आला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार