शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

उत्तर प्रदेश निवडणूक; शेतकऱ्यांच्या कसोटीवर उतरणारा पक्षच जिंकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 12:41 IST

शेतकऱ्यांचे मुद्दे व त्यांची नाराजी निवडणुकीत दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाच्या काळात सरकारचा साथ देणारे खापचे चौधरी राजेंद्र सिंह मलिक हे भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले आहेत. खापचे श्याम सिंह त्यांच्या विरोधात आहेत.

राजेंद्रकुमार -

लखनौ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी शामलीमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. हा पश्चिम यूपीचा व्हीआयपी जिल्हा आहे. ११ वर्षांपूर्वी मायावती सरकारच्या कालावधीत हा जिल्हा अस्तित्वात आला. जिल्ह्यात कैराना, ठाणे भवन व शामली हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. हा जिल्हा उसासाठी प्रसिद्ध आहे. जाट, मुस्लीम बाहुल्य असलेल्या या जिल्ह्यातील शेतकरी शेतीबरोबरच रिम-धुरा उद्योग करतात व तो देश-विदेशात प्रसिद्ध आहे. शामली मतदारसंघात शेतकरी हे उमेदवारांना अनेक कसोटींवर अजमावत आहेत. येथे जो शेतकऱ्यांच्या कसोटीवर उतरेल, तोच यूपी विधानसभेत पोहोचेल.शेतकऱ्यांचे मुद्दे व त्यांची नाराजी निवडणुकीत दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाच्या काळात सरकारचा साथ देणारे खापचे चौधरी राजेंद्र सिंह मलिक हे भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले आहेत. खापचे श्याम सिंह त्यांच्या विरोधात आहेत. शामली जागेवर भाजपसह चार पक्षांचे उमेदवार जाट आहेत. 

अखिलेश-जयंत चौधरींवर टीकासंपूर्ण शामली जिल्ह्यात भाजपविरोधात वातावरण आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ठाणे भवन जागेचा प्रचार करण्यासाठी आले होते. या जागेवर यूपीचे ऊसमंत्री सुरेश राणा निवडणूक लढवीत आहेत. जनतेला डबल इंजिनचे दमदार सरकार आवडते. माफियांच्या मागे लपणारी दमदार सपा आवडत नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यात आता बॉम्बस्फोट होत नाहीत, तर कावड यात्रा निघतात. अखिलेश यादव-जयंत चौधरी यांच्या जोडीवर टीका करताना ते म्हणाले की, हे डार्क झोनवाले आहेत. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव