शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Uttar Pradesh Election 2022: रूढी जपणाऱ्या भाजपला आता चक्क परंपराच मोडीत काढायचीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 07:24 IST

प्रत्येक निवडणुकीत सत्तांतर : तिन्ही वेळा वेगवेगळे सरकार

सचिन जवळकोटे झाशी : जुन्या रूढी जपण्यात भाजपची नेते मंडळी तशी नेहमीच आसुसलेली; मात्र एक राजकीय परंपरा मोडीत काढण्यासाठी याच ‘योगी-मोदीं’ची टीम सध्या जीवघेणा संघर्ष करतेय. ही परंपरा आहे सत्तांतराची. उत्तर प्रदेशात गेल्या तीन निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी नवीन सरकार आलंय. दरवेळी नव्या नेतृत्वासाठी  इथल्या मतदारांनी भलतीच रुची दाखवलीय. २००२ ला या ठिकाणी मुलायम सरकार होतं. २००७ मध्ये बसपानं चमत्कार घडवत मायावतींना मुख्यमंत्री पदावर बसवलं.

२०१२ मध्ये ध्यानीमनी नसताना अखिलेशसिंह यादव निवडून आले. अत्यंत कमी वयात म्हणजे ३९ व्या वर्षी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या पाच वर्षाच्या काळात ‘गुंडांचं माफियाराज’ खूपच वादग्रस्त ठरलं होतं. त्यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच २०१४ साली केंद्रात मोदी सरकार आलं. भाजपचे सर्वाधिक विक्रमी खासदार याच उत्तर प्रदेशातून निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये भाजपनं समाजवादी पार्टीची सत्ता उलथवून टाकली. गेल्या पाच वर्षात योगी सरकारनं अनेक कामांचा डंका पिटवला. अखिलेशांना सपोर्ट करणाऱ्या साऱ्या गुन्हेगारांना आत टाकलं. काही ठिकाणी एन्काऊंटरही झाले.

प्रचारसभेत यादव परिवारच ठरवून टार्गेटगेल्या दोन वर्षांपासून यादव घराण्यातील दुफळी संपवून अखिलेश सिंहांनी उत्तर प्रदेशात जी आक्रमक भूमिका घेतलीय, त्यामुळे भाजप नेते प्रचंड सतर्क झालेत. त्याचाच परिणाम की काय म्हणून यंदाच्या निवडणुकीत सत्तांतराची परंपरा गाडण्यासाठी प्रत्येक प्रचारसभेत यादव परिवारालाच ठरवून टार्गेट केलं जातंय.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२