शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

UP Election 2022: 'मोफत राशन मिळणं हेच खरं रामराज्य', भाजपाच्या 'जन विश्वास यात्रे'त योगी आदित्यनाथ यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 16:37 IST

UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या वतीनं आज जन विश्वास यात्रेची (Jan Vishwas Yatra) सुरुवात करण्यात आली आहे.

UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या वतीनं आज जन विश्वास यात्रेची (Jan Vishwas Yatra) सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या उपस्थितीत मथुरा येथून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्लाबोल करतानात भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. 

"मी आज १९ व्यांदा बृज भूमीवर येत आहे. सर्वात आधी मी कृष्ण जन्मभूमीचं दर्शन घेतलं. माझ्या हस्ते आज जन विश्वास यात्रेचा शुभारंभ होत आहे यासाठी मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. येथील मातीच्या कणाकणामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचा अधिवास आहे", असं योगी आदित्यनाथ म्हणाले. 

"गरीबांना मोफत अन्नधान्य मिळणं हेच खरं रामराज्य आहे. आम्ही जे वचन जनतेला दिलं ते आम्ही पूर्ण केलं आणि याचं विरोधकांना खूप दु:ख होत आहे. आम्ही काश्मीरमधून कलम ३७० हटवलं. या कलमामुळे देशात दहशतवादाला प्रोत्साहन मिळत होतं. मोदी आणि शहा यांना जशी संधी मिळाली तसं दोघांनी मिळून जाचक कलम ३७० ला केराची टोपली दाखवली", असंही योग्य आदित्यनाथ म्हणाले. 

आम्ही जे म्हटलं ते करुन दाखवलं. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात देखील झाली आहे. मिर्जापूरमध्येही माँ विध्यवासिनी यांचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. याआधी काशी आणि अयोध्येला जाण्याची कुणी हिंमत करत नसे. पण मोदीजींनी भोलेनाथांचं दर्शन घेतल्यानंतर श्रमिकांवर पुष्पवर्षाव केला. असं कधी आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी केलं आहे का?, असा सवाल उपस्थित करत योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदींसाठी संपूर्ण देश त्यांचं कुटुंब आहे. तर सपा, बसपा आणि काँग्रेससाठी केवळ त्यांचं स्वत:चं कुटुंबच त्यांचं आहे. जनतेची त्यांना काही पडलेली नाही, असा हल्लाबोल यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केला. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश