शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

फक्त चेहरा दाखवा विमानतळावर प्रवेश मिळवा; केंद्राची डिजी यात्रा योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 12:57 IST

केंद्र सरकारच्या डिजी यात्रा योजनेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. कोणत्याही ओळखपत्राची गरज भासणार नाही.

नवी दिल्ली : देशातील विमानतळांवर प्रवेश मिळविण्यासाठी आता कोणत्याही ओळखपत्राची गरज भासणार नसून चेहरा ओळखण्याच्या प्रणालीद्वारे बायोमेट्रीक ओळख पटवून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या डिजी यात्रा योजनेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

नागरी विमानोड्डान खात्याचे मंत्री सुरेश प्रभू यांनी तंत्रज्ञानाच्या पलीकडील पाऊल असे या निर्णयाची स्तुती केली आहे. ही योजना लवकरच सुरु करण्यात येणार आहे. हवाई यात्रा करु इच्छिणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या चेहऱ्याची ओळख पटविण्याची सोय ऐच्छिक असणार आहे. या सोईमुळे प्रवाशांना कोणतेही कागदपत्र न दाखविता हवाई प्रवास करता येणार आहे. 

बायोमेट्रीक नोंदीसाठी विमानतळावर वेगळा कक्ष सुरु करण्यात येणार आहे. ही सुविधा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरु करण्यात येईल.

टॅग्स :Airportविमानतळministerमंत्रीCentral Governmentकेंद्र सरकारairplaneविमान