शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

फक्त चेहरा दाखवा विमानतळावर प्रवेश मिळवा; केंद्राची डिजी यात्रा योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 12:57 IST

केंद्र सरकारच्या डिजी यात्रा योजनेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. कोणत्याही ओळखपत्राची गरज भासणार नाही.

नवी दिल्ली : देशातील विमानतळांवर प्रवेश मिळविण्यासाठी आता कोणत्याही ओळखपत्राची गरज भासणार नसून चेहरा ओळखण्याच्या प्रणालीद्वारे बायोमेट्रीक ओळख पटवून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या डिजी यात्रा योजनेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

नागरी विमानोड्डान खात्याचे मंत्री सुरेश प्रभू यांनी तंत्रज्ञानाच्या पलीकडील पाऊल असे या निर्णयाची स्तुती केली आहे. ही योजना लवकरच सुरु करण्यात येणार आहे. हवाई यात्रा करु इच्छिणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या चेहऱ्याची ओळख पटविण्याची सोय ऐच्छिक असणार आहे. या सोईमुळे प्रवाशांना कोणतेही कागदपत्र न दाखविता हवाई प्रवास करता येणार आहे. 

बायोमेट्रीक नोंदीसाठी विमानतळावर वेगळा कक्ष सुरु करण्यात येणार आहे. ही सुविधा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरु करण्यात येईल.

टॅग्स :Airportविमानतळministerमंत्रीCentral Governmentकेंद्र सरकारairplaneविमान