शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

करून दाखवलं! तब्बल 35 परीक्षेत नापास झाला पण "त्याने' हार नाही मानली; जिद्दीने झाला IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:07 IST

विजय वर्धन हे सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेत वारंवार नापास झाले, पण त्यांनी हार मानली नाही.

अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. मेहनत करणारा प्रत्येकजण प्रत्येक चुकातून शिकत पुढे जात असतो. निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केल्यास यश नक्कीच मिळते. एक-दोन परीक्षांमध्ये नापास झाल्यानंतर काही लोक निराश होतात, पण काही लोक तरीही हार मानत नाही. हरियाणातील या मुलाने 35 परीक्षांमध्ये नापास होऊनही हिंमत ठेवली.

विजय वर्धन हे सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेत वारंवार नापास झाले, पण त्यांनी हार मानली नाही. शेवटी, 35 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यानंतर, विजय वर्धन यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 104 वा क्रमांक मिळवून आयएएस बनले आहेत. विजय वर्धन वारंवार अपयश येऊन देखील खचले नाहीत तर चुकांमधून शिकत राहिले.

विजय यांचा जन्म हरियाणातील सिरसा येथे झाला, तेथील शाळेत त्याचे शिक्षण झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हिसार येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक केलं, त्यानंतर विजय वर्धन UPSC चे शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला गेले. त्यांच्या तयारीदरम्यान, ते हरियाणा पीसीएस, यूपीपीएससी, एसएससी आणि सीजीएलसह 30 परीक्षांना बसले, परंतु त्या प्रत्येकामध्ये ते नापास झाले. 

2014 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली, नापास. त्यानंतर सलग चार वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी अपयश आले. 2018 मध्ये, ते UPSC पास केल्यानंतर आणि 104 वा ऑल इंडिया रँक (AIR) मिळवून IPS झाले. IPS पदावर खूश नव्हते, म्हणून 2021 मध्ये पुन्हा UPSC ची परीक्षा दिली आणि IAS झाले. 

आयएएस विजय वर्धन म्हणाले की नागरी सेवा इच्छुकांसाठी तुम्ही स्वत:च स्वत:साठी सर्वोत्तम प्रशिक्षक आहात. कोणताही निर्णय घेताना तुम्ही नेहमी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. अनेक वर्षांपासून पेपर देणाऱ्या उमेदवारांना ते म्हणाले की, ज्या टेक्निकवर तुम्ही आधीच काम करत आहात त्या टेक्निकची पुनरावृत्ती करू नका. रणनीती बदला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी