शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय देणारच; जेएनयू विद्यार्थी संघाने प्रशासनाचा इशारा धुडकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:45 IST

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला दिला होता.

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला दिला होता. मात्र, या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत विद्यार्थी संघाने कुलगुरूंचा इशारा धुडकावून लावला आहे.प्रशासनाच्या धमक्यांवर मानवता मात करील. हिंसाचारग्रस्तांसाठी विद्यापीठ नेहमीच खुले राहील, असे विद्यार्थी संघाने म्हटले आहे. जेएनयूचे कुलसचिव प्रमोद कुमार यांनी शुक्रवारी नोटीस जारी करताना हिंसाचारातील पीडितांना आश्रय देऊ नये, असे म्हटले होते. तसेच, पीडितांना आश्रय दिल्यास शिस्तभंगाची करावाई करण्याचा इशाराही दिला होता.जेएनयूमध्ये १९८४ मध्येही हिंसाचारातील पीडितांना आश्रय देण्यात आला होता. ते आश्रयस्थान आजही खुले आहे आणि सुरू राहील, असे टष्ट्वीट जेएनयू विद्यार्थी संघाने केले आहे. कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी पीडितांना आश्रय देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तू भेट देण्याचे आवाहन केले होते.

>आप सरकारवर टीकाजेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास परवानगी दिल्याने विद्यार्थी संघाने आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे. अल्पकालीन राजकीय लाभासाठी दिल्ली सरकारने केलेले कृत्य दुर्दैवी आहे. कन्हैया कुमारसह दहा जणांवर चालविण्यात येणारा खटला पूर्णपणे चुकीच्या आरोपांवर असल्याचेही विद्यार्थी संघाने म्हटले आहे.