शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

Budget 2020: राष्ट्राची संपत्ती विकून पैसे जमवण्याचा प्रकार चुकीचा, भारतीय मजदूर संघांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 16:42 IST

केंद्र सरकारनं एलआयसी आणि आयडीबीआयमधली भागीदारी विकणार असल्याचं बजेटच्या माध्यमातून काल जाहीर केलं.

ठळक मुद्देकेंद्र सरकारनं एलआयसी आणि आयडीबीआयमधली भागीदारी विकणार असल्याचं बजेटच्या माध्यमातून काल जाहीर केलं. केंद्राच्या याच निर्णयावर आरएसएसशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघा(BMS)नं टीकास्त्र सोडलं आहे. भारतीय जीवन विमा निगम आणि बँकांच्या निर्गुंतवणुकीवर भारतीय मजदूर संघानं प्रश्न उपस्थित केलं आहेत.

नवी दिल्लीः केंद्र सरकारनं एलआयसी आणि आयडीबीआयमधली भागीदारी विकणार असल्याचं बजेटच्या माध्यमातून काल जाहीर केलं. परंतु केंद्राच्या याच निर्णयावर आरएसएसशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघा(BMS)नं टीकास्त्र सोडलं आहे. भारतीय जीवन विमा निगम आणि बँकांच्या निर्गुंतवणुकीवर भारतीय मजदूर संघानं प्रश्न उपस्थित केलं आहेत.राष्ट्राची संपत्ती विकून पैसे जमवण्याची पद्धत ही चुकीच्या अर्थशास्त्राचं उदाहरण आहे. संघाशी संलग्न असलेल्या या संघटनेनं सरकारमधील आर्थिक सल्लागार आणि नोकरशाहांवर निशाणा साधत ज्ञान आणि दृष्टिकोनात कमी असल्याची टीका केली आहे. सरकारनं राष्ट्राची संपत्ती विकून महसूल गोळा करण्याचा कोणताही मॉडल तयार करू नये, तेच त्यांच्यासाठी योग्य आहे. भारतीय जीवन विमा निगम देशाच्या मध्यम वर्गाच्या बचतीला सुरक्षित ठेवण्याचा उपक्रम आहे.तर आयडीबीआय बँक ही छोट्या उद्योगांना वित्तपुरवठा करते. अशातच दोघांमधील भागीदारी विकण्याचा सरकारनं घेतलेल्या निर्णयाचे त्यांना परिणाम भोगावे लागू शकतात. दोन्ही उपक्रमात सरकारला भागीदारी विकण्याची भरपाई करावी लागणार आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीत सरकारच्या निर्णयांविरोधातील हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbudget 2020बजेटbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषण