शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

उद्योजकांनी ब्रॅण्ड इंडियाचा ठसा जगभर उमटवावा; सीआयआयच्या सभेत मोदींचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 16:15 IST

भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने पुढे जाऊ लागली असून, उद्योग, व्यवसायांना चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, कोणे एकेकाळी विविध कायद्यांनी जखडलेले उद्योग क्षेत्र आता मोकळा श्वास घेऊ लागले असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली : देशाच्या उद्योग क्षेत्राने उत्पादन क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून ‘ब्रॅण्ड इंडिया’चा ठसा जगभर उमटवावा. सरकार कायमच त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआयच्या) वार्षिक बैठकीला ऑनलाइन मार्गदर्शन करताना मोदी यांनी वरील आश्वासन दिले. भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा  वेगाने पुढे जाऊ लागली असून, उद्योग, व्यवसायांना चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, कोणे एकेकाळी विविध कायद्यांनी जखडलेले उद्योग क्षेत्र आता मोकळा श्वास घेऊ लागले असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. 

कायद्यांमध्ये केले योग्य ते बदलआमच्या सरकारने कंपनी कायद्यामध्ये अनेक चांगले बदल केले असून, त्याचे फायदे लवकरच दिसू लागतील. त्याचप्रमाणे कामगार कायद्यामध्येही बदल केले आहेत. या बदलामुळे आता व्यवसाय करणे अधिक सुगम होणार आहे. त्यामुळेच आपण ब्रॅण्ड इंडिया तयार करून त्याचा प्रसार जगभर करण्याची काळाची गरज आहे. यासाठी सरकार सर्व ती मदत उद्योगांना देणार असल्याचे ते म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्था तेजीने पुढे जात असून, त्याचा लाभ उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे. उद्योजकांनी आता अधिक प्रमाणामध्ये जोखीम उचलण्यास तयार रहावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.