शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

दोन वर्षांत भारत होणार टोलनाकेमुक्त, केंद्राची मोठी घोषणा

By बाळकृष्ण परब | Updated: December 18, 2020 13:20 IST

Toll Plaza : कुठलाही नवा रस्ता बांधला, पूल, उड्डाणपूल उभारले की त्यावर संबंधित बांधकामाचा खर्च भरून काढण्यासाठी टोल नाकेही उभे राहतात, असे चित्र आपल्याकडे गेल्या काही वर्षांत नित्याचेच झाले आहे.

नवी दिल्ली - कुठलाही नवा रस्ता बांधला, पूल, उड्डाणपूल उभारले की त्यावर संबंधित बांधकामाचा खर्च भरून काढण्यासाठी टोल नाकेही उभे राहतात, असे चित्र आपल्याकडे गेल्या काही वर्षांत नित्याचेच झाले आहे. मात्र जागोजागी उभारण्यात येणाऱ्या या टोलनाक्यांपासून वाहनचालकांनी लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. पुढील दोन वर्षांत देश टोलनाक्यांच्या अडथळ्यांपासून मुक्त होणार असून, त्यासाठी जीपीएस प्रणाली वापरण्यात येणार आहे. तसेच वाहनांचा टोल हा वाहन धारकांनी लिंक केलेल्या बँक खात्यांमधून स्वीकारला जाईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.असोचेमच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, रशियन सरकारच्या मदतीने केंद्र सरकार लवकरच जीपीएस प्रणालीला अंतिम स्वरूप देणार आहे. ही बाब मार्गी लागल्यानंतर देशातील रस्ते आणि मार्ग पूर्णपणे टोलनाका मुक्त होईल.दरम्यान, देशातील वाहनांसाठी केंद्र सरकारकडून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान फास्टॅगचा वापर सुरू झाल्यापासून इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी होत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. आता जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं उत्पन्न एक लाख ३४ हजार कोटींपर्यंत वाढेल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाhighwayमहामार्गIndiaभारत