शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

इसिसचे दोन दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये घुसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 04:40 IST

उत्तर प्रदेशमध्ये इसिसचे दोन संशयित दहशतवादी घुसल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवरील महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थ नगर जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला गेला आहे,

बस्ती (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमध्ये इसिसचे दोन संशयित दहशतवादी घुसल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवरील महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थ नगर जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला गेला आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. अब्दुल समद आणि इलियास हे वाँटेड दहशतवादी उत्तर प्रदेशातून नेपाळमध्ये पलायन करू शकतात हे समोर आले, असे महा निरीक्षक (बस्ती रेंज) आशुतोष कुमार यांनी सांगितले. गुप्तचरांकडून या दहशतवाद्यांबद्दल समजताच अति दक्षतेचा इशारा दिला गेला, असे ते म्हणाले. या दोन दहशतवाद्यांना ओळखता यावे म्हणून त्यांची छायाचित्रेही सर्वत्र दिली गेल्याचे ते म्हणाले.ते दोघे कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत हे मला माहिती नसल्याचे कुमार म्हणाले. यापूर्वी हे दोघे पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत दिसले होते व त्यांचा इसिसशी संबंध असल्याचा संशय असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.भारत-नेपाळची सीमा १,७५१ किलोमीटर असून अनेक ठिकाणांहून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी यापूर्वी भारतात शिरकाव केलेला आहे. व अनेकांना भारतीय सीमा संरक्षण करणाºया यंत्रणांनी पकडलेही होते. उत्तर प्रदेशची ५९९.३ किलोमीटरची नेपाळला लागून खुली सीमा आहे व ती पिलिभीत, लखीमपूर, खेरी, बहारीच, श्रावस्ती, बलरामपूर, लखीमपूर खेरी आणि महाराजगंज या जिल्ह्यांना लागून आहे. (वृत्तसंस्था)