शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

इसिसचे दोन दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये घुसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 04:40 IST

उत्तर प्रदेशमध्ये इसिसचे दोन संशयित दहशतवादी घुसल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवरील महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थ नगर जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला गेला आहे,

बस्ती (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमध्ये इसिसचे दोन संशयित दहशतवादी घुसल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवरील महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थ नगर जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला गेला आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. अब्दुल समद आणि इलियास हे वाँटेड दहशतवादी उत्तर प्रदेशातून नेपाळमध्ये पलायन करू शकतात हे समोर आले, असे महा निरीक्षक (बस्ती रेंज) आशुतोष कुमार यांनी सांगितले. गुप्तचरांकडून या दहशतवाद्यांबद्दल समजताच अति दक्षतेचा इशारा दिला गेला, असे ते म्हणाले. या दोन दहशतवाद्यांना ओळखता यावे म्हणून त्यांची छायाचित्रेही सर्वत्र दिली गेल्याचे ते म्हणाले.ते दोघे कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत हे मला माहिती नसल्याचे कुमार म्हणाले. यापूर्वी हे दोघे पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत दिसले होते व त्यांचा इसिसशी संबंध असल्याचा संशय असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.भारत-नेपाळची सीमा १,७५१ किलोमीटर असून अनेक ठिकाणांहून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी यापूर्वी भारतात शिरकाव केलेला आहे. व अनेकांना भारतीय सीमा संरक्षण करणाºया यंत्रणांनी पकडलेही होते. उत्तर प्रदेशची ५९९.३ किलोमीटरची नेपाळला लागून खुली सीमा आहे व ती पिलिभीत, लखीमपूर, खेरी, बहारीच, श्रावस्ती, बलरामपूर, लखीमपूर खेरी आणि महाराजगंज या जिल्ह्यांना लागून आहे. (वृत्तसंस्था)