शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

चाचण्या घटल्या, बाधितांचे प्रमाण घटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 06:51 IST

महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत बाधितांच्या संख्येत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. ४ मे रोजी महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले तर ३ मे रोजी ३० टक्क्यांनी घट झाली होती.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांत देशात कोरोना चाचण्यांचे प्रमाण २१ टक्क्यांनी घसरले आहे. परिणामी बाधितांच्या संख्येतही घट झाल्याचे चित्र आहे. बाधितांच्या संख्येत घट नोंदवली जात असल्याने देशव्यापी टाळेबंदीचा निर्णय घ्यावा किंवा नाही, या मुद्द्यावरून केंद्र सरकार संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीत चाचण्यांमध्ये सर्वाधिक घट

महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत बाधितांच्या संख्येत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. ४ मे रोजी महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले तर ३ मे रोजी ३० टक्क्यांनी घट झाली होती. दिल्लीतही पाच दिवसांत २७ टक्क्यांनी चाचण्या कमी झाल्या आहेत. उत्तर प्रदेश कोरोनास्थिती उत्तमरित्या हाताळत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच केले होते. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. उत्तर प्रदेशात २२ टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली असली तरी चाचण्यांचे प्रमाण १५ टक्क्यांनी घटले असल्याचे निदर्शनास आले आहे.

आकडेवारी नेमकी किती?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत असले तरी त्यामागे चाचण्यांची घटलेली संख्या हे कारण आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये तर लोकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे चुकीचे अहवालही दिले जात आहेत किंवा ते पॉझिटिव्ह असल्याचे तोंडी सांगितले जात आहे. या अनागोंदीमुळे कोरोनाबाधितांची नेमकी आकडेवारी किती, याबाबत संभ्रम आहे.

    देशाचे चित्रn देशात गेल्या पाच दिवसांत चाचण्यांचे प्रमाण २१ टक्क्यांनी घसरले. ३० एप्रिल रोजी देशभरात १९ लाख ५० हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर ४ मे रोजी हेच प्रमाण १५ लाख ४० हजार एवढे होते. n नेमक्या याच कालावधीत देशातील कोरोनाबाधितांचा आलेख घसरू लागल्याचे आढळले. n चाचण्यांची संख्या घटल्याने रुग्णनोंद घटल्याचे वास्तव मात्र विचारात घेतले गेलेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्ली