शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

७६५ केव्ही विद्युत प्रवाहाच्या तारांखालील झाडे वाळू लागली- फोटो

By admin | Updated: December 25, 2015 23:58 IST

घाटनांद्रा : भुसावळ ते औरंगाबाद या ७६५ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारांखाली येणारे झाडे विद्युत प्रवाहाने वाळून जात असल्याने कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

घाटनांद्रा : भुसावळ ते औरंगाबाद या ७६५ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारांखाली येणारे झाडे विद्युत प्रवाहाने वाळून जात असल्याने कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.
महापारेषण या विद्युत कंपनीच्या वतीने भुसावळ ते औरंगाबाद वीज पुरवठ्यात वाढ करण्यासाठी भोपाळ-धुळे ट्रान्समिशन कंपनीला टॉवर व तारा ओढण्याचे काम दिलेले होते. या कंपनीच्या वतीने २०१३ मध्ये हे काम करण्यात आले असून या तारांमधून जाणारा वीज प्रवाह ७६५ केव्ही अश्वशक्तीचा असल्यानेया ताराखालील जमिनीत किंवा झाडांवर वीज प्रवाह उतरत असल्याने मोठी हानी होत आहे. तारा खालील फळबाग, आंबा, जांभूळ, बोर, चिंच व इतर झाडे वाळून जात असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.
शिवाय टॉवरच्याखाली आलेल्या जमिनीत पेरणी केल्या जात नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून महापारेषण विद्युत कंपनीने इंडियन टेलि--- कायदा १८८५ व इलेक्ट्रीसिटी कायदा २००३ सेक्शन ४८ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्याच्या महसुली खात्यातून किंवा कंपनीकडून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचा अधिकार असल्याने कंपनीने ताराखालील झाडांचे होणारे व टॉवरखालील अधिग्रहीत झालेल्या जमिनीचे नुकसान पाहता त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी जगन भीमराव मोरे, सुरेश ---, तुकाराम पांडुरंग मोरे, गंगाधर लक्ष्मण मोरे, शिवाजी नारायण मोरे व इतर शेतकर्‍यांनी केली आहे.