शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

७६५ केव्ही विद्युत प्रवाहाच्या तारांखालील झाडे वाळू लागली- फोटो

By admin | Updated: December 25, 2015 23:58 IST

घाटनांद्रा : भुसावळ ते औरंगाबाद या ७६५ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारांखाली येणारे झाडे विद्युत प्रवाहाने वाळून जात असल्याने कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

घाटनांद्रा : भुसावळ ते औरंगाबाद या ७६५ केव्ही विद्युत वाहिनीच्या तारांखाली येणारे झाडे विद्युत प्रवाहाने वाळून जात असल्याने कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.
महापारेषण या विद्युत कंपनीच्या वतीने भुसावळ ते औरंगाबाद वीज पुरवठ्यात वाढ करण्यासाठी भोपाळ-धुळे ट्रान्समिशन कंपनीला टॉवर व तारा ओढण्याचे काम दिलेले होते. या कंपनीच्या वतीने २०१३ मध्ये हे काम करण्यात आले असून या तारांमधून जाणारा वीज प्रवाह ७६५ केव्ही अश्वशक्तीचा असल्यानेया ताराखालील जमिनीत किंवा झाडांवर वीज प्रवाह उतरत असल्याने मोठी हानी होत आहे. तारा खालील फळबाग, आंबा, जांभूळ, बोर, चिंच व इतर झाडे वाळून जात असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.
शिवाय टॉवरच्याखाली आलेल्या जमिनीत पेरणी केल्या जात नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून महापारेषण विद्युत कंपनीने इंडियन टेलि--- कायदा १८८५ व इलेक्ट्रीसिटी कायदा २००३ सेक्शन ४८ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्याच्या महसुली खात्यातून किंवा कंपनीकडून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचा अधिकार असल्याने कंपनीने ताराखालील झाडांचे होणारे व टॉवरखालील अधिग्रहीत झालेल्या जमिनीचे नुकसान पाहता त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी जगन भीमराव मोरे, सुरेश ---, तुकाराम पांडुरंग मोरे, गंगाधर लक्ष्मण मोरे, शिवाजी नारायण मोरे व इतर शेतकर्‍यांनी केली आहे.