शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अट्टल गुन्हेगारांसारखी केजरीवालांना वागणूक; चेहराही पाहू दिला नाही; भगवंत मान यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 05:25 IST

अट्टल गुन्हेगारालाही दिली जात नाही अशी वागणूक केजरीवाल यांना तिहार तुरुंगात देण्यात येत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात तिहार तुरुंगात अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय अंतरिम दिलासा देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावून पुढील सुनावणी २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात ठेवली आहे.

दरम्यान, अट्टल गुन्हेगारालाही दिली जात नाही अशी वागणूक केजरीवाल यांना तिहार तुरुंगात देण्यात येत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला. अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या पीठासमोर सुनावणीत केजरीवाल यांच्या पदरी निराशाच आली. 

ईडीला नोटीसऐन निवडणूक काळात सूडबुद्धीने ईडीने अटक केली. लवकरात लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. त्यावर लवकरात लवकर म्हणजे २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यातच सुनावणी करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट करत न्यायालयाने ईडीला नोटीस बजावून २४ एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले.

भेटीत काय झाले?मान यांनी आज केजरीवाल यांची तिहार तुरुंगात भेट घेतली. केवळ तीस मिनिटे चाललेल्या भेटीत केजरीवाल यांच्याशी काचेपलीकडून फोनवर संवाद साधावा लागला. त्यांचा आपण चेहराही नीट पाहू शकलो नाही, अशी तक्रार मान यांनी केली. एखाद्या अट्टल गुन्हेगारालाही दिली जात नाही अशी वागणूक केजरीवाल यांना तिहार तुरुंगात देण्यात येत असल्याचा आरोप मान यांनी केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBhagwant Mannभगवंत मानAam Admi partyआम आदमी पार्टी