शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काळाचा घाला! साता जन्माचं नातं एका क्षणात तुटलं; रात्री सप्तपदी अन् सकाळी नववधूचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:23 IST

कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. जिल्ह्यातील महिसोर पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये नववधूचाही समावेश आहे. कुटुंबाला या घटनेची माहिती मिळताच मोठा धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे महिसर पोलीस स्टेशन परिसराती जंदाहा-समस्तीपूर मुख्य रस्त्यावर पनसलवा चौकात कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

मृतांमध्ये बिदुपूर पोलीस स्टेशन परिसरातील पानापूर कुशियारी येथील रहिवासी क्रांती कुमार यांची पत्नी बबिता देवी, त्यांची ८ वर्षांची मुलगी सोनाक्षी कुमारी, गणेश राय यांची पत्नी मोना देवी आणि नववधूचा समावेश आहे.

अपघातात तीन जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी हाजीपूर येथील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक लग्न समारंभानंतर वधूसोबत परतत होते आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी वधूचा अपघातात मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Accidentअपघातmarriageलग्नBiharबिहार