शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

परदेशी नागरिकांना लवकरच टुरिस्ट व्हिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 09:14 IST

कोरोनाच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे परदेशी लोकांसाठी बंद करण्यात आलेला टुरिस्ट व्हिसा पुन्हा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोनाच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे परदेशी लोकांसाठी बंद करण्यात आलेला टुरिस्ट व्हिसा पुन्हा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी आणि परकीय चलन मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

 मार्च २०२० पासून भारताने परदेशी नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्याचे थांबविले आहे.  भारतात दरमहा आठ ते नऊ लाख परदेशी पर्यटक येत असतात. दीड वर्षापासून ते येणे बंद झाले आहे. त्याचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे रोजगारही त्यामुळे गेले आहेत. अन्य देशांनी पुन्हा पर्यटन व्हिसा द्यायला सुरुवात करावी, अशी भारताची अपेक्षा आहे. त्यामुळे देशातील पर्यटन कंपन्यांचे संकट कमी होईल. याबाबत केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

दोन डोस आवश्यकच

ज्या परदेशी नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्र घेतल्या आहेत, त्यांनाच सुरुवातीला व्हिसा देण्याचे ठरवत आहोत, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. अनेक आखाती देशांनी आता व्हिसा देण्यास सुरुवात केली असून, इतर देशांनीही व्हिसाबाबत कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात केलेले नियम काहीसे शिथिल केले आहेत.

टॅग्स :Visaव्हिसाCentral Governmentकेंद्र सरकार