शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

परदेशी नागरिकांना लवकरच टुरिस्ट व्हिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 09:14 IST

कोरोनाच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे परदेशी लोकांसाठी बंद करण्यात आलेला टुरिस्ट व्हिसा पुन्हा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोनाच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे परदेशी लोकांसाठी बंद करण्यात आलेला टुरिस्ट व्हिसा पुन्हा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी आणि परकीय चलन मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

 मार्च २०२० पासून भारताने परदेशी नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्याचे थांबविले आहे.  भारतात दरमहा आठ ते नऊ लाख परदेशी पर्यटक येत असतात. दीड वर्षापासून ते येणे बंद झाले आहे. त्याचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे रोजगारही त्यामुळे गेले आहेत. अन्य देशांनी पुन्हा पर्यटन व्हिसा द्यायला सुरुवात करावी, अशी भारताची अपेक्षा आहे. त्यामुळे देशातील पर्यटन कंपन्यांचे संकट कमी होईल. याबाबत केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

दोन डोस आवश्यकच

ज्या परदेशी नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्र घेतल्या आहेत, त्यांनाच सुरुवातीला व्हिसा देण्याचे ठरवत आहोत, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. अनेक आखाती देशांनी आता व्हिसा देण्यास सुरुवात केली असून, इतर देशांनीही व्हिसाबाबत कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात केलेले नियम काहीसे शिथिल केले आहेत.

टॅग्स :Visaव्हिसाCentral Governmentकेंद्र सरकार