शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

परदेशी नागरिकांना लवकरच टुरिस्ट व्हिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 09:14 IST

कोरोनाच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे परदेशी लोकांसाठी बंद करण्यात आलेला टुरिस्ट व्हिसा पुन्हा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोनाच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे परदेशी लोकांसाठी बंद करण्यात आलेला टुरिस्ट व्हिसा पुन्हा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी आणि परकीय चलन मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

 मार्च २०२० पासून भारताने परदेशी नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्याचे थांबविले आहे.  भारतात दरमहा आठ ते नऊ लाख परदेशी पर्यटक येत असतात. दीड वर्षापासून ते येणे बंद झाले आहे. त्याचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे रोजगारही त्यामुळे गेले आहेत. अन्य देशांनी पुन्हा पर्यटन व्हिसा द्यायला सुरुवात करावी, अशी भारताची अपेक्षा आहे. त्यामुळे देशातील पर्यटन कंपन्यांचे संकट कमी होईल. याबाबत केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

दोन डोस आवश्यकच

ज्या परदेशी नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्र घेतल्या आहेत, त्यांनाच सुरुवातीला व्हिसा देण्याचे ठरवत आहोत, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. अनेक आखाती देशांनी आता व्हिसा देण्यास सुरुवात केली असून, इतर देशांनीही व्हिसाबाबत कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात केलेले नियम काहीसे शिथिल केले आहेत.

टॅग्स :Visaव्हिसाCentral Governmentकेंद्र सरकार