शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी नागरिकांना लवकरच टुरिस्ट व्हिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 09:14 IST

कोरोनाच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे परदेशी लोकांसाठी बंद करण्यात आलेला टुरिस्ट व्हिसा पुन्हा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोनाच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे परदेशी लोकांसाठी बंद करण्यात आलेला टुरिस्ट व्हिसा पुन्हा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी आणि परकीय चलन मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

 मार्च २०२० पासून भारताने परदेशी नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्याचे थांबविले आहे.  भारतात दरमहा आठ ते नऊ लाख परदेशी पर्यटक येत असतात. दीड वर्षापासून ते येणे बंद झाले आहे. त्याचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे रोजगारही त्यामुळे गेले आहेत. अन्य देशांनी पुन्हा पर्यटन व्हिसा द्यायला सुरुवात करावी, अशी भारताची अपेक्षा आहे. त्यामुळे देशातील पर्यटन कंपन्यांचे संकट कमी होईल. याबाबत केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

दोन डोस आवश्यकच

ज्या परदेशी नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्र घेतल्या आहेत, त्यांनाच सुरुवातीला व्हिसा देण्याचे ठरवत आहोत, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. अनेक आखाती देशांनी आता व्हिसा देण्यास सुरुवात केली असून, इतर देशांनीही व्हिसाबाबत कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात केलेले नियम काहीसे शिथिल केले आहेत.

टॅग्स :Visaव्हिसाCentral Governmentकेंद्र सरकार