शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

याला म्हणतात नशीब! टोमॅटोने केलं मालामाल; शेतकरी झाला करोडपती, कमावले 2 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 11:09 IST

टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीने एका शेतकऱ्याला करोडपती बनवले आहे.

देशात टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये त्याची किंमत 200 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. एकीकडे महागाईने जनता हैराण झालेली असताना दुसरीकडे टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीने तेलंगणातील एका शेतकऱ्याला करोडपती बनवले आहे. तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील महिपाल रेड्डी यांनी गेल्या 40 दिवसांत सुमारे 2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

महिपाल रेड्डी यांनी 8 एकरात टोमॅटोची लागवड केली होती. एनडीटीव्हीशी संवाद साधताना रेड्डी म्हणाले की, गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले नाही. पण त्यांनी हिंमत केली. ते एप्रिलच्या उत्तरार्धात पीक पेरतात, उष्णतेपासून वाचण्यासाठी जाळी वापरतात आणि हंगामी कमतरता असताना जूनच्या मध्यात कापणी सुरू करतात. 

महिपाल यांचा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी गौरव केला आहे. महिपाल आणि त्यांच्या पत्नीला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केल्याने आनंद झाला, त्यांनी सांगितले की आदर्श शेतकऱ्याचा राज्याला अभिमान वाटला आहे आणि इतरांसाठी प्रेरणा आहे. सध्या या शेतकऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

विशेष म्हणजे, जून-जुलैमध्ये टोमॅटोच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे आंध्र प्रदेशातील मदनपल्ले आणि कर्नाटकातील कोलार येथील पिकावरील व्हायरसचा हल्ला, जे सुमारे 10 राज्यांना टोमॅटोचा पुरवठा करत होते. पावसामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे. शेतकरी महिपाल रेड्डी सांगतात की, पावसाचा फटका बसला नाही तर टोमॅटोच्या विक्रीतून एक कोटी रुपयांचा नफा मिळवू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीTelanganaतेलंगणा