शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

भाजपाच्या पराभवासाठी एकत्र या, सत्तेत येण्यासाठी एकजूट होण्याची गरज  - शरद यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:22 IST

केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी दलित व मागास वर्गांनी एकत्र येण्याची गरज आहे. या वर्गांनी धार्मिक वाद आणि जातीय दंगलीपासून दूर रहायला हवे, असा सल्ला जनता दल यूनायटेडचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी दिला.

भोपाळ : केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी दलित व मागास वर्गांनी एकत्र येण्याची गरज आहे. या वर्गांनी धार्मिक वाद आणि जातीय दंगलीपासून दूर रहायला हवे, असा सल्ला जनता दल यूनायटेडचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी दिला.शरद यादव म्हणाले की, देशातील दलित आणि मागासवर्गाने एकत्र आल्याश एक मजबूत व्होट बँक तयार करता येईल. ‘जात को जमात मे बदलो’ असे सांगत त्यांनी सर्व जाती एका मोठ्या समूहात यायला हव्यात, असे आवाहन केले. ते म्हणाले की, दलित आणि मागासवर्ग यांनी सत्तेत येण्यासाठी एकजूट होण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही मत होते.शरद यादव यांना अलीकडेच राज्यसभेतून अपात्र घोषित करण्यात आले आहे. ते म्हणाले की जातीय दंगल होत असेल तर ती रोखण्यासाठी दलितांनी व मागास वर्गांनी प्रयत्न करावेत. अडचणींच्या काळात अल्पसंख्यांकांना मदत करावी. राज्यघटनेने प्रत्येकाला मतदानाद्वारे लढण्याचे प्रभावी माध्यम दिले आहे.

साहसी व्हा : प्रकाश आंबेडकरप्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण संख्येने मजबूत आहोत. आता साहसी व्हावे लागेल. आपली लढाई भाजपशी आहे. कोरेगाव भीमाच्या घटनेचा उल्लेख करुन ते म्हणाले की, या हिंसाचारामागे असलेल्यांना अटक करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. हिंदुत्ववाद्यांना इशारा देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धर्म व राजकारण एकत्र करु नका. अन्यथा हिंदूंमध्ये हाफिज सईदसारख्या प्रवृत्ती वाढतील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BJPभाजपा