शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

'लाल किल्ल्यावरून भाषण करण्याची मोदींची यंदाची शेवटची वेळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 12:15 IST

तुमचे आगामी लक्ष्य जर पश्चिम बंगाल असेल तर आमचेही टार्गेट लाल किल्ला आहे.

कोलकाता: भाजपाला 2019 सालची लोकसभा निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे मोदींची लाल किल्ल्यावरून भाषण करण्याची यंदाची शेवटची वेळ असेल, असे भाकीत तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी वर्तविले आहे. त्रिपुरातील विजयामुळे भाजप सध्या खूप आनंदात आहे. परंतु, त्रिपुरात लोकसभेच्या फक्त दोनच जागा आहेत. त्यामुळे उर्वरित 543 जागांवर काय घडणार, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो, असे ओब्रायन यांनी म्हटले. भाजपने आधी २०१९ सांभाळावे आणि मगच पश्चिम बंगाल जिंकण्याचे स्वप्न पाहावे. भाजपसाठी आमचा हा सल्ला आहे. तुमचे आगामी लक्ष्य जर पश्चिम बंगाल असेल तर आमचेही टार्गेट लाल किल्ला आहे. पंतप्रधान मोदी यांचे लाल किल्ल्यावरील यंदाचे भाषण शेवटचे असेल. १५ ऑगस्ट २०१९ मध्ये ते लाल किल्ल्यावरून भाषण देणार नाहीत, असे सांगतानाच 'मोदींचा मुकाबला करण्यासाठी आमच्यासोबत या,' असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले. यावेळी डेरेक ओब्रायन यांनी राजस्थानातील पोटनिवडणुकांच्या निकालाकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्रिपुरातील विजयामुळे भाजप एवढा खूष का झाला आहे? १५ दिवसांपूर्वीच राजस्थान पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अलवरमध्ये २०१४ मध्ये भाजपने २.८० लाख मतांनी विजय मिळविला होता. मात्र, आता झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला याच मतदारसंघात १.५० लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे, असे ओब्रायन यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्ला