शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
'स्वतःचे अपयश लपवण्याची पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
4
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
5
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
6
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
7
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
8
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
9
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
10
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
11
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
12
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
13
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
14
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
15
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
16
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
17
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
18
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
19
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
20
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?

"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 18:10 IST

"आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे."

तिरुमला तुरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात जगतगुरु शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनीही संताप व्यक्त केला आहे. "हा सनातन धर्माच्या अस्मितासोबत बलात्कार आहे. अशा गैरकृत्यांसाठी, जे जगनमोहन रेड्डी आहेत, जे ख्रिश्चनिकरणासाठी काम करतात, जे राहुल गांधी, सोनिया गांधीं आणि गांधी कुटुंबापासून प्रभावित आहेत, ज्यांनी सैदैव ख्रिश्चनिकरणासाठी काम केले आहे, युपीए सरकारच्या काळात ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी काय-काय उपक्रम केले गेले नाहीत, आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे," असे प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले आहे. ते एबीपी न्यूजसोबत बोलत होते. 

शंकराचार्य म्हणाले, "प्रसाद केवळ आहार नाही. धार्मिक आस्थेसोबत खेळले गेले आहे. हिंदू धर्मींयांच्या भावनेशी खेळले गेले आहे. हा सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. हा सनातन धर्माच्या अस्मितेसोबत बलात्कार आहे."

जगन मोहन रेड्डींवर हल्ला - यावेळी, आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ख्रिश्चन धर्मासाठी काम करतात, असा आरोप शंकराचाऱ्यांनी केला आहे. शंकराचार्य म्हणाले, "अशा गैरकृत्यांसाठी, जे जगनमोहन रेड्डी आहेत, जे ख्रिश्चनिकरणासाठी काम करतात, जे राहुल गांधी, सोनिया गांधीं आणि गांधी कुटुंबापासून प्रभावित आहेत, ज्यांनी सैदैव ख्रिश्चनिकरणासाठी काम केले आहे, युपीए सरकारच्या काळात ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी काय-काय उपक्रम केले गेले नाहीत, आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे. मंदिरांना सरकारी यंत्रनेतून मुक्त करण्याची वेळ आली आहे. यासाठी भाला उचलावा लागला तरी उचलायला हवा. सनातन धर्माच्या रक्षणासाठी अराजकतावादी होण्याची वेळ आली, तर तसे व्हायरला हवे."

सनातन बोर्ड तयार करायला हवे- शंकराचार्य म्हणाले, "सनातन बोर्ड तयार करायला हवे आणि सर्व मंदिरे सनातन बोर्ड अन्तर्गत आणायला हवीत. सरकारला मंदिरांपासून दूर ठेवायला हवे. प्रसादात अशा पद्धतीची भेसळ केवळ शडयंत्रच नाही तर एक गुन्हा आहे. कोट्यवधी लोकांच्या आस्थेसोत खेळ आहे. जगन मोहन रेड्डी सह अशा लोकांना जनतेच्या हवाली करायला हवे आणि सनातन धर्म त्यांना शिक्षा देईल. मंदिराचे शुद्धीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे.  कर्मचारी, अधिकारी, पुजारी सर्वांना वेगळे करून मंदिराचे शुद्धीकरण करायला हवे. सनातन धर्म रक्षण बोर्डाची तत्काळ स्थापना करायला हवी. वेद प्रणीत धर्म मानणाऱ्यालाच मंदिराचे संचालन करण्याचा अधिकार आहे." 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेश