शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 18:10 IST

"आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे."

तिरुमला तुरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात जगतगुरु शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनीही संताप व्यक्त केला आहे. "हा सनातन धर्माच्या अस्मितासोबत बलात्कार आहे. अशा गैरकृत्यांसाठी, जे जगनमोहन रेड्डी आहेत, जे ख्रिश्चनिकरणासाठी काम करतात, जे राहुल गांधी, सोनिया गांधीं आणि गांधी कुटुंबापासून प्रभावित आहेत, ज्यांनी सैदैव ख्रिश्चनिकरणासाठी काम केले आहे, युपीए सरकारच्या काळात ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी काय-काय उपक्रम केले गेले नाहीत, आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे," असे प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले आहे. ते एबीपी न्यूजसोबत बोलत होते. 

शंकराचार्य म्हणाले, "प्रसाद केवळ आहार नाही. धार्मिक आस्थेसोबत खेळले गेले आहे. हिंदू धर्मींयांच्या भावनेशी खेळले गेले आहे. हा सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. हा सनातन धर्माच्या अस्मितेसोबत बलात्कार आहे."

जगन मोहन रेड्डींवर हल्ला - यावेळी, आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ख्रिश्चन धर्मासाठी काम करतात, असा आरोप शंकराचाऱ्यांनी केला आहे. शंकराचार्य म्हणाले, "अशा गैरकृत्यांसाठी, जे जगनमोहन रेड्डी आहेत, जे ख्रिश्चनिकरणासाठी काम करतात, जे राहुल गांधी, सोनिया गांधीं आणि गांधी कुटुंबापासून प्रभावित आहेत, ज्यांनी सैदैव ख्रिश्चनिकरणासाठी काम केले आहे, युपीए सरकारच्या काळात ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी काय-काय उपक्रम केले गेले नाहीत, आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे. मंदिरांना सरकारी यंत्रनेतून मुक्त करण्याची वेळ आली आहे. यासाठी भाला उचलावा लागला तरी उचलायला हवा. सनातन धर्माच्या रक्षणासाठी अराजकतावादी होण्याची वेळ आली, तर तसे व्हायरला हवे."

सनातन बोर्ड तयार करायला हवे- शंकराचार्य म्हणाले, "सनातन बोर्ड तयार करायला हवे आणि सर्व मंदिरे सनातन बोर्ड अन्तर्गत आणायला हवीत. सरकारला मंदिरांपासून दूर ठेवायला हवे. प्रसादात अशा पद्धतीची भेसळ केवळ शडयंत्रच नाही तर एक गुन्हा आहे. कोट्यवधी लोकांच्या आस्थेसोत खेळ आहे. जगन मोहन रेड्डी सह अशा लोकांना जनतेच्या हवाली करायला हवे आणि सनातन धर्म त्यांना शिक्षा देईल. मंदिराचे शुद्धीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे.  कर्मचारी, अधिकारी, पुजारी सर्वांना वेगळे करून मंदिराचे शुद्धीकरण करायला हवे. सनातन धर्म रक्षण बोर्डाची तत्काळ स्थापना करायला हवी. वेद प्रणीत धर्म मानणाऱ्यालाच मंदिराचे संचालन करण्याचा अधिकार आहे." 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेश