शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

मुले आणि तरुणांच्या मृत्यूला गाडी ठरतेय ‘काळ’; २४ सेकंदाला १ जणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 06:06 IST

२४ सेकंदाला १ जणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  भारतात दरवर्षी तब्बल १५ लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. फिक्की आणि अर्नस्ट अँड यंगच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

२४ सेकंदाला १ जणाचा मृत्यूnजगभरात दर २४ सेकंदाला एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू होतो.n १.३ अब्जपेक्षा अधिक मृत्यू, ५ कोटी गंभीर जखमींसह रस्ते अपघात हे मृत्यूचे आठवे प्रमुख कारण आहे. ५ ते २९ वयोगटातील मुले आणि तरुणांच्या मृत्यूचे रस्ते अपघात कारण आहे.

जगात प्रत्येक १०वा मृत्यू भारतातnजगभरात रस्ते अपघातात जे मृत्यू होतात, त्यातील प्रत्येकी दहावा मृत्यू हा भारतातील असतो. nदुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्याने ३२,८७७ चालकांचा तर १३,७१६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

हेल्मेट न वापरणे हे ३०% मृत्यूंचे कारण २०३० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू संख्या निम्मी करण्याचे उद्दिष्ट असलेल्या ‘ब्रासीलिया घोषणापत्रा’वर भारताने   स्वाक्षरी केली आहे. भारतात रस्ते अपघातात ३० टक्के मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात तर ११ टक्के मृत्यू हे सीटबेल्ट न लावण्यामुळे होतात. 

यांच्यावर कारवाई करालाल दिवा ओलांडणे, मोबाइल फोन वापरणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे यासारख्या बेपर्वाईला कडक आळा घालण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

४,१२,४३२ - रस्ते अपघात हे २०२१ मध्ये झाले.

१,५३,९७२ - जणांचा मृत्यू हा रस्ते अपघातात झाला.

३,८४,४४८ - जण रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले. 

१,०७,२३६ - जणांचा मृत्यू हा वेगाने गाडी चालविल्यामुळे झाला.

टॅग्स :Accidentअपघातcarकार