शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

मुले आणि तरुणांच्या मृत्यूला गाडी ठरतेय ‘काळ’; २४ सेकंदाला १ जणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 06:06 IST

२४ सेकंदाला १ जणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  भारतात दरवर्षी तब्बल १५ लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. फिक्की आणि अर्नस्ट अँड यंगच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

२४ सेकंदाला १ जणाचा मृत्यूnजगभरात दर २४ सेकंदाला एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू होतो.n १.३ अब्जपेक्षा अधिक मृत्यू, ५ कोटी गंभीर जखमींसह रस्ते अपघात हे मृत्यूचे आठवे प्रमुख कारण आहे. ५ ते २९ वयोगटातील मुले आणि तरुणांच्या मृत्यूचे रस्ते अपघात कारण आहे.

जगात प्रत्येक १०वा मृत्यू भारतातnजगभरात रस्ते अपघातात जे मृत्यू होतात, त्यातील प्रत्येकी दहावा मृत्यू हा भारतातील असतो. nदुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्याने ३२,८७७ चालकांचा तर १३,७१६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

हेल्मेट न वापरणे हे ३०% मृत्यूंचे कारण २०३० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू संख्या निम्मी करण्याचे उद्दिष्ट असलेल्या ‘ब्रासीलिया घोषणापत्रा’वर भारताने   स्वाक्षरी केली आहे. भारतात रस्ते अपघातात ३० टक्के मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात तर ११ टक्के मृत्यू हे सीटबेल्ट न लावण्यामुळे होतात. 

यांच्यावर कारवाई करालाल दिवा ओलांडणे, मोबाइल फोन वापरणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे यासारख्या बेपर्वाईला कडक आळा घालण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

४,१२,४३२ - रस्ते अपघात हे २०२१ मध्ये झाले.

१,५३,९७२ - जणांचा मृत्यू हा रस्ते अपघातात झाला.

३,८४,४४८ - जण रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले. 

१,०७,२३६ - जणांचा मृत्यू हा वेगाने गाडी चालविल्यामुळे झाला.

टॅग्स :Accidentअपघातcarकार