शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

तीन बहिणींचा एकाच मुलावर जीव जडला, तिघींनीही उचललं हे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 09:52 IST

रामपूरच्या अजीमनगर ठाणे परिक्षेत्रातील एका गावातील ही घटना असल्याची माहिती आहे. या गावातील तीन बहिणींचा एकाच तरुणावर प्रेम केलं. विशेष म्हणजे या तिघींनाही तो युवक एकच आहे, याची कल्पना नव्हती.

ठळक मुद्देकुटुंबाची बदनामी होईल, म्हणून अद्याप पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली नाही. पळून गेलेल्या तीन मुलींपैकी 1 बालिक असून दोन मुली अल्पवयीन असल्याचे समजते.

नवी दिल्ली - प्रेम आंधळं असतं, प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं, प्रेम प्रेम असतं, प्रेमात माणूस कुठल्याही थराला जातो... अशा कितीतरी सोयीस्कर व्याख्या प्रेमाच्या आपण ऐकल्या असतील, वाचल्या असतील. आता, अशीच एक प्रेमाची सत्यकथा समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तीन मुलींचा, विशेषत: तीन सख्ख्या बहिणींचा जीव एकाच युवकावर जडला आहे. या प्रेमात तिन्हीही मुलींनी घर सोडून पलायन केले आहे. 

रामपूरच्या अजीमनगर ठाणे परिक्षेत्रातील एका गावातील ही घटना असल्याची माहिती आहे. या गावातील तीन बहिणींचा एकाच तरुणावर प्रेम केलं. विशेष म्हणजे या तिघींनाही तो युवक एकच आहे, याची कल्पना नव्हती. याबाबत, जेव्हा कुटुंबीयांना माहिती झाली, तेव्हा कुटुंबीयांनी मुलींना त्या युवकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र, याचा काहीही परिणाम झाला नाही. याउलट, संधी साधत तिन्ही मुली संबंधित युवकांसोबत पळून गेल्या. त्यानंतर, कुटुंबीयांनी धावाधाव सुरू केली असून मुलींसह मुलाचाही शोध सुरू आहे. मात्र, 8 दिवस उलटूनही अद्याप या चौघांचा पत्ता लागला नाही. 

कुटुंबाची बदनामी होईल, म्हणून अद्याप पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली नाही. पळून गेलेल्या तीन मुलींपैकी 1 बालिक असून दोन मुली अल्पवयीन असल्याचे समजते. दरम्यान, गावातील ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. याबाबत, कुटुंबीयांनी लेखी तक्रार दिल्यास आम्ही नक्कीच तपास करू, असे पोलिसांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसdelhiदिल्ली