शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

तीन बहिणींचा एकाच मुलावर जीव जडला, तिघींनीही उचललं हे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 09:52 IST

रामपूरच्या अजीमनगर ठाणे परिक्षेत्रातील एका गावातील ही घटना असल्याची माहिती आहे. या गावातील तीन बहिणींचा एकाच तरुणावर प्रेम केलं. विशेष म्हणजे या तिघींनाही तो युवक एकच आहे, याची कल्पना नव्हती.

ठळक मुद्देकुटुंबाची बदनामी होईल, म्हणून अद्याप पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली नाही. पळून गेलेल्या तीन मुलींपैकी 1 बालिक असून दोन मुली अल्पवयीन असल्याचे समजते.

नवी दिल्ली - प्रेम आंधळं असतं, प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं, प्रेम प्रेम असतं, प्रेमात माणूस कुठल्याही थराला जातो... अशा कितीतरी सोयीस्कर व्याख्या प्रेमाच्या आपण ऐकल्या असतील, वाचल्या असतील. आता, अशीच एक प्रेमाची सत्यकथा समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तीन मुलींचा, विशेषत: तीन सख्ख्या बहिणींचा जीव एकाच युवकावर जडला आहे. या प्रेमात तिन्हीही मुलींनी घर सोडून पलायन केले आहे. 

रामपूरच्या अजीमनगर ठाणे परिक्षेत्रातील एका गावातील ही घटना असल्याची माहिती आहे. या गावातील तीन बहिणींचा एकाच तरुणावर प्रेम केलं. विशेष म्हणजे या तिघींनाही तो युवक एकच आहे, याची कल्पना नव्हती. याबाबत, जेव्हा कुटुंबीयांना माहिती झाली, तेव्हा कुटुंबीयांनी मुलींना त्या युवकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र, याचा काहीही परिणाम झाला नाही. याउलट, संधी साधत तिन्ही मुली संबंधित युवकांसोबत पळून गेल्या. त्यानंतर, कुटुंबीयांनी धावाधाव सुरू केली असून मुलींसह मुलाचाही शोध सुरू आहे. मात्र, 8 दिवस उलटूनही अद्याप या चौघांचा पत्ता लागला नाही. 

कुटुंबाची बदनामी होईल, म्हणून अद्याप पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली नाही. पळून गेलेल्या तीन मुलींपैकी 1 बालिक असून दोन मुली अल्पवयीन असल्याचे समजते. दरम्यान, गावातील ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. याबाबत, कुटुंबीयांनी लेखी तक्रार दिल्यास आम्ही नक्कीच तपास करू, असे पोलिसांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसdelhiदिल्ली