शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तीन पोलिसांचे अपहरण करून अतिरेक्यांनी केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 06:40 IST

हिजबुल मुजाहिद्दिनच्या दहशतवाद्यांनी गुरुवारी काश्मीरमध्ये तीन पोलिसांना अपहरण करून ठार केल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीनगर : हिजबुल मुजाहिद्दिनच्या दहशतवाद्यांनी गुरुवारी काश्मीरमध्ये तीन पोलिसांना अपहरण करून ठार केल्याने खळबळ उडाली आहे.शोपियां जिल्ह्यातील तीन विशेष पोलीस अधिकारी व एकाचा भाऊ यांचे गुरुवारी भरदिवसा घरात घुसून कुटुंबीयांसमोरच बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्यात आले होते. त्यापैकी फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग व निसार अहमद धोबी या तिघा अधिकाऱ्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. फय्याज अहमद भाट याची मात्र अतिरेक्यांनी सुटका केली आहे.हिजबुलचा कमांडर आणि मोस्ट वाँटेड अतिरेकी रियाझ नायकू याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची सुटका करण्यात यावी, अन्यथा हे प्रकार सुरूच राहतील, असे तो सांगत असल्याचा व्हिडीओच समोर आला. ‘राजीनामा द्या, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील,’ अशा धमकी काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी या पोलीस कर्मचाºयांना दिल्या होत्या. गेल्या महिन्यात अतिरेक्यांनी पोलिसांच्या कुटुंबातील १0 जणांचे अपहरण केले होते. मात्र, त्यांची नंतर सुटका करण्यात आली. (वृत्तसंस्था)>पाकसोबतची बैठक भारताकडून रद्दतीन पोलिसांची दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूर पद्धतीने केलेली हत्या, तसेच अतिरेकी बुºहान वणी याच्यावर पाकिस्तानने जारी केलेले टपाल तिकीट या गोष्टींतून त्या देशाचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी टीका भारताने केली आहे, तसेच दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमध्ये या महिन्यात होणारी बैठक भारताने रद्द केल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे. अशी बैठक घेण्याची विनंती इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून केली होती. मात्र, ही बैठक रद्द करून भारताने आपल्या कणखर भूमिकेचा प्रत्यय पाकिस्तानला दिला.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवाद