शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

मध्य प्रदेशात दोन मालगाड्यांच्या टकरीत तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:38 IST

कोळशाने भरलेल्या मालगाडीची दुसऱ्या एका रिकाम्या मालगाडीशी रविवारी सकाळी जोरदार टक्कर झाल्याने तिघांचा मृत्यू झाला.

सिंगरौली (म. प्र.) : येथून जवळच कोळशाने भरलेल्या मालगाडीची दुसऱ्या एका रिकाम्या मालगाडीशी रविवारी सकाळी जोरदार टक्कर झाल्याने तिघांचा मृत्यू झाला. ही टक्कर एवढी भीषण होती की, त्याने कोळशाच्या मालगाडीचे इंजिन पूर्ण चेपून गेले. मरण पावलेले तिघेही या इंजिनात बसलेले होते. गॅस कटरने इंजिनाचा पोलादी पत्रा कापून दुपारपर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.ही मालगाडी ‘एनटीपीसी’च्या औष्णिक वीज केंद्रासाठी कोळसा घेऊन चालली होती. वीज केंद्रात कोळशाच्या मालगाड्या नेण्यासाठी येणारे व जाणारे स्वतंत्र रेल्वेमार्ग आहेत. टक्कर समोरासमोर झाली नाही, तर एक गाडी दुसरीवर बाजूने धडकली. तरीही टक्कर होईपर्यंत या दोन्ही गाड्या त्या दिशेने कशा गेल्या याचा तपास करण्यात येत आहे.