शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

बिहारमध्ये बोट बुडून तिघांचा मृत्यू; २० बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 04:40 IST

बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील महानंदा नदीत एक बोट बुडून त्यातील तीन प्रवाशांना जलसमाधी मिळाली व वीसहून अधिक जण बेपत्ता आहेत.

कटिहार : बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील महानंदा नदीत एक बोट बुडून त्यातील तीन प्रवाशांना जलसमाधी मिळाली व वीसहून अधिक जण बेपत्ता आहेत. या बोटीमध्ये ८० प्रवासी होते. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.या अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. जलसमाधी मिळालेल्या प्रवाशांपैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले असून, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.मृतांमध्ये एक पुरुष, महिला व बालकाचा समावेश आहे. बोट बुडाल्यानंतर त्यातील काही प्रवाशांनी पोहत किनारा गाठला, तर काही जणांना आजूबाजूच्या लोकांनी वाचविले. वीसपेक्षा बेपत्ता प्रवाशांचा पाणबुड्यांकरवी शोध घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)क्षमतेपेक्षा जास्त प्रवासीबिहार व पश्चिम बंगालच्या सीमेवरील जगन्नाथपूर घाट येथे गुरुवारी रात्री सव्वाआठ वाजता ही दुर्घटना घडली.रामपूर बाजारातून विविध वस्तूंची खरेदी करून वाजीदपूरचे रहिवासी आपल्या गावी परत येत असताना त्यांची बोट बुडाली.पोलिसांनी सांगितले की, ४० प्रवासी क्षमतेच्या बोटीमध्ये जास्त प्रवासी भरल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघात