शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रेल्वेत चोरलेला ३ कोटींचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:35 IST

आरपीएफची कारवाई; ५,२३९ चोऱ्यांचा छडा लावला

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सन २०१७-१८ या वर्षात देशभरात झालेल्या ५,२३९ चोºयांचा छडा लावून चोरट्यांनी पळविलेला २.९३ कोटी रुपयांचा माल हस्तगत केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत चोरीला गेलेला दुप्पट माल परत मिळाला आहे.रेल्वेडब्यांमधील स्वच्छतागृहात साखळीने बांधून ठेवलेल्या स्टीलचे मग, पंखे, पलंगपोस, ब्लँकेट्स, रेल्वे रुळ, फिशप्लेट्सही चोरांच्या नजरेतून चुकत नाहीत. विकून ज्याचे झटपट पैसे येतील व जे सहजपणे हाताला लागेल अशा रेल्वेच्या कोणत्याही सामानाची चोरी होत असते.शिवाय रेल्वेच्या आवारात कोणी शिरू नये यासाठी बांधबंदिस्ती नसते. रेल्वेला लागणाºया वस्तूंचे प्रामुख्याने अभियांत्रिकी (रेल्वे रूळ, फिशप्लेट वगैरे), यांत्रिकी (वॉश बेसिन, नळ, आरसे इ.), सिग्नल व दळणवळण (ओव्हरहेड वायर, सौर पॅनेल, रिले व टेलिफोन) आणि विद्युत उपकरणे (पंखे, बॅटºया, इ.) असे वर्गीकरण असते. यापैकी अभियांत्रिकी सामानावर चोरांचा डोळा असतो.अपुरे मनुष्यबळमात्र रेल्वेकडे असलेल्या एवढ्या मोठ्या पसाºयावर लक्ष ठेवण्यासाठी ‘सीआरपीएफ’ची ७४,४५६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त ६७ हजार पदे भरलेली आहेत.

टॅग्स :railwayरेल्वे