शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

३७० कलमाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना धमकीचे फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 07:01 IST

जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास मोदी सरकारबरोबरच सर्वोच्च न्यायालयही तितकेच जबाबदार आहे, असा आरोप या दूरध्वनीतील संभाषणात करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरशी संबंधित ३७० कलमाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना सोमवारी सकाळी एका निनावी दूरध्वनीद्वारे धमक्या देण्यात आल्या. प्रजासत्ताकदिनी काश्मीरचा ध्वज दिल्लीत फडकविला जाईल, असाही इशारा या वकिलांना देण्यात आला आहे.हा दूरध्वनी मुजाहिदीनने केल्याचा दावा करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास मोदी सरकारबरोबरच सर्वोच्च न्यायालयही तितकेच जबाबदार आहे, असा आरोप या दूरध्वनीतील संभाषणात करण्यात आला. हा ऑटोेमेटेड कॉल होता.

वकिलांना निनावी दूरध्वनीद्वारे याआधीही धमक्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षा व्यवस्थेचा भंग केल्याची जबाबदारी स्वीकारणारे निनावी दूरध्वनी सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना ब्रिटन, कॅनडातील क्रमांकांवरून आले होते. शीख फॉर जस्टिस या संघटनेने हे दूरध्वनी केल्याचा दावा करण्यात आला. 

काय दिला इशारा पंतप्रधानांच्या पंजाबमधील सुरक्षेतल्या त्रुटींविरोधात दाखल झालेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी सुनावणीस घेऊ नये, असा इशारा या दूरध्वनींद्वारे देण्यात आला.

टॅग्स :Article 370कलम 370Supreme Courtसर्वोच्च न्यायालयJammu Kashmirजम्मू-काश्मीर