शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

मणिपूरमधील कुकी लेखक-कलावंतांना धमक्या; संघटनांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:32 IST

खटले मागे घेण्यासाठी पावले उचलण्याची केली विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मणिपूरमधील कुकी संशोधकांविरुद्धच्या गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त करत, एका सर्वोच्च समुदाय संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून खटले मागे घेण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे. पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनात, कुकी इम्पी मणिपूरने (केआयएम) आरोप केला आहे की, अनेक संशोधक, लेखक आणि समाजातील नेत्यांना सतत धमकी आणि छळाचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचारग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसन कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती गीता मित्तल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सोमवारी कोर्टात ३ अहवाल सादर केले. एका अहवालाने पीडितांसाठी राज्याच्या नुकसानभरपाई योजनेत सुधारणा करण्याच्या गरजेवर भर दिला. या समितीच्या कामकाजाबाबत शुक्रवारी आदेश देणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

पुन्हा आंदोलन...

मणिपूरच्या आदिवासी संघटनेने सोमवारी कांगपोकपी जिल्ह्यातील दोन महामार्ग अनिश्चित काळासाठी रोखले व राज्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्या कुकी-जो समुदायांना आवश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी आंदोलन सुरू केले.

विधानसभेचे सत्र नाही

मणिपूर मंत्रिमंडळाने विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची शिफारस करूनही सभागृहाची सोमवारी बैठक झाली नाही. त्यावरून काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदी