शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

हजारो परप्रांतीयांचे काश्मीर खोऱ्यातून पलायन; दहशतवाद्यांनी हत्यांचे सत्र अवलंबल्याने घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 07:24 IST

काश्मिरातील साडेतीन लाख परप्रांतीय मजुरांपैकी बुहतेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे.

- सुरेश डुग्गरजम्मू : दहशतवाद्यांनी हत्यांचे सत्र अवलंबल्याने काश्मिरातील परप्रांतीय मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण असून अनेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. काही मजुरांनी सुरक्षा दलांच्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात ११ जणांची हत्या झाली. त्यात पाच परप्रांतीय मजुरांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर काश्मिरातील साडेतीन लाख परप्रांतीय मजुरांपैकी बुहतेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी काही जण तर गेल्या १० ते १५ वर्षांपासून काश्मिरात रहात आहेत. ३७० कलम रद्द आणि काश्मीरचे त्रिभाजन या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी अनेकांनी खोरे सोडले होते. पळून गेलेले हे मजूर गेल्या वर्षीच्या सुरुवातीला परतले होते. कोरोनामुळे त्यांना पुन्हा मूळगावी परतावे लागले. परंतु कामानिमित्त अनेक जण पुन्हा खोऱ्यात आले. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून खोऱ्यात दहशतादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जिवाच्या आकांताने हे मजूर पलायन करताना दिसत आहे. पर्यटन, शिक्षणाला फटकाअतिरेक्यांनी अलीकडेच दोन शिक्षकांची हत्त्या केली. त्यामुळे शाळा ओस पडल्या आहेत. वाढत्या हल्ल्यांमु‌ळे पर्यटकही खोऱ्याकडे फिरकत नसल्याने या दोन्ही क्षेत्रांना फटका बसला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर