शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Indian Army: चीनच्या सीमेजवळ हजारावर पर्यटक अडकले; आर्मीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 20:02 IST

Indian Army rescue operation: बर्फवृष्टी होत असल्याने पर्यटकांची वाहने जागीच थांबली आहेत. अधिकाऱ्यांनी याची माहिती रविवारी दिली आहे.

सिलिगुडी: नव वर्ष आणि नाताळ साजरा करण्यासाठी सिक्कीममध्ये गेलेल्या हजारो पर्यटकांना तुफान बर्फवृष्टीमुळे अडून पडावे लागले आहे. यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केले आहे. जवळपास 1027 पर्यटक अडकले आहेत. 

बर्फवृष्टी होत असल्याने त्यांची वाहने जागीच थांबली आहेत. अधिकाऱ्यांनी याची माहिती रविवारी दिली आहे. मोठ्या बर्फवृष्टीमुळे शनिवारी जवाहर लाल नेहरू रोड बंद झाला होता, यामुळे हे पर्यटक चांगू झीलजवळ अडकले होते. 

भारतीय सैन्य दलाने त्यांना तेथून बाहेर काढले, तसेच सैन्याच्या तळावर त्यांना रात्रीच्यावेळी राहण्यासाठी जागा दिली. रविवारी हवामानात काहीसा बदल झाला आहे. पर्यटकांना छोट्या छोट्या गटात विभागण्यात आले असून त्यांना 40 किमी दूर असलेल्या गंगटोकला पायी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. अद्याप बचाव कार्य सुरु आहे. 

हे बचाव कार्य सोमवारीदेखील सुरु राहण्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे पर्यटक ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे चीनच्या सीमेला लागून असलेल्या सोंगमोच्या चांगू तलावाजवळ गेले होते. यापैकी 250 पर्यटक हे कोलकाता, पश्चिम बंगालचे आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान