शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Indian Army: चीनच्या सीमेजवळ हजारावर पर्यटक अडकले; आर्मीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 20:02 IST

Indian Army rescue operation: बर्फवृष्टी होत असल्याने पर्यटकांची वाहने जागीच थांबली आहेत. अधिकाऱ्यांनी याची माहिती रविवारी दिली आहे.

सिलिगुडी: नव वर्ष आणि नाताळ साजरा करण्यासाठी सिक्कीममध्ये गेलेल्या हजारो पर्यटकांना तुफान बर्फवृष्टीमुळे अडून पडावे लागले आहे. यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केले आहे. जवळपास 1027 पर्यटक अडकले आहेत. 

बर्फवृष्टी होत असल्याने त्यांची वाहने जागीच थांबली आहेत. अधिकाऱ्यांनी याची माहिती रविवारी दिली आहे. मोठ्या बर्फवृष्टीमुळे शनिवारी जवाहर लाल नेहरू रोड बंद झाला होता, यामुळे हे पर्यटक चांगू झीलजवळ अडकले होते. 

भारतीय सैन्य दलाने त्यांना तेथून बाहेर काढले, तसेच सैन्याच्या तळावर त्यांना रात्रीच्यावेळी राहण्यासाठी जागा दिली. रविवारी हवामानात काहीसा बदल झाला आहे. पर्यटकांना छोट्या छोट्या गटात विभागण्यात आले असून त्यांना 40 किमी दूर असलेल्या गंगटोकला पायी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. अद्याप बचाव कार्य सुरु आहे. 

हे बचाव कार्य सोमवारीदेखील सुरु राहण्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे पर्यटक ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे चीनच्या सीमेला लागून असलेल्या सोंगमोच्या चांगू तलावाजवळ गेले होते. यापैकी 250 पर्यटक हे कोलकाता, पश्चिम बंगालचे आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान