शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

ज्यांना पार्टीतून बाहेर जायचं आहे, त्यांनी नाटकं करु नयेत - अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 22:02 IST

ज्यांना पार्टीतून बाहेर जायचे आहे, त्यांनी बिनधास्त जावे. परंतु त्यांनी नाटकं करु नयेत असे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले.

लखनऊ, दि. 7 - ज्यांना पार्टीतून बाहेर जायचे आहे, त्यांनी बिनधास्त जावे. परंतु त्यांनी नाटकं करु नयेत असे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले. लखनऊमधील समाजवादी पार्टीच्या ऑफिसमध्ये आज रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी त्यांना राखी बांधली. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “अच्छा हुआ लोग चले गए, पता तो चला अपने कौन हैं और पराए कौन.” गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उत्तरप्रदेशच्या दौ-यावर होते. त्यावेळी समाजवादी पार्टीच्या तीन आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या एका आमदाराने भाजपामध्ये प्रवेश केला. यावर समाजवादीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना अखिलेश यादव यांनी म्हणाले की, ज्यांना पार्टीतून बाहेर जायचे आहे. त्यांनी बिनधास्त जावे, पण नाटकं करु नयेत. यावेळी भाजपामध्ये गेलेले बुक्कल नवाब यांच्यावरही अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, ईदच्या सणानिमित्त बुक्कल नवाब यांच्या घरी गेलो होतो, त्यावेळी ते खूप आनंदी होते. परंतू आता भाजपामध्ये गेल्यानंतर सांगतात की, समाजवादी पार्टीमध्ये खूप घुसमट होत होती.  माझ्या माहितीप्रमाणे एक जमीन प्रकरण आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी सध्या ते भाजपाचा सहारा घेत आहेत. तसेच, बुक्कल नवाब यांच्यासह समाजवादी पार्टीतून बाहेर पडलेल्या सरोजिनी अग्रवाल यांच्यावर सुद्धा अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला. दरम्यान,  येत्या 9 ऑगस्टला समाजवादी पार्टीकडून रॅली काढण्यात येणार आहे. ‘ देश बचाओ, देश बनाओ’ असे या रॅलीचे नाव असून रॅलीचे आयोजन खुद्द अखिलेश यादव करणार आहेत.  तर, दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पार्टीचे आणखी तीन आमदार भाजपात जाण्याच्या वाटेवर आहेत.