शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

विकासाची मागणी करणा-यांना किंमत मोजावीच लागेल- जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 19:04 IST

जे लोक विकासाची मागणी करतात, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे.

फरिदाबाद - जे लोक विकासाची मागणी करतात, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. विकासासाठी पैशांची गरज असते, ज्यांना देशात विकास पाहिजे आहे, त्यांना त्या विकासासाठी किंमत तर मोजावीच लागेल, असं जेटली म्हणाले. नॅशनल अ‍कॅडमी ऑफ कस्टम एक्साइज अँड नार्कोटिक्स संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.जेटली म्हणाले, जीएसटीच्या माध्यमातून सर्व करांना एकत्रित केले असून, या बदलाची व्यवस्थेत सरमिसळ झाल्यास अर्थव्यवस्थेला गती मिळेल. कराच्या मर्यादेत जास्तीत जास्त लोकांना आणण्यासाठी प्राप्तिकर विभागानंही प्रयत्न करायला हवेत. अप्रत्यक्ष करामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून, जीवनावश्यक वस्तूंवर कर कमी लावण्याचा निर्णय घेतल्याचंही जेटलींनी सांगितलं आहे.महसूलही सरकारची गरज आहे. महसुलाद्वारेच विकसनशील देशाला विकसित देश म्हणून नावारूपाला आणता येईल. ज्या देशात लोक स्वत: हून वेळेवर कर भरण्यास पुढाकार घेतात. तो देश नक्कीच प्रगती करतो, असंही जेटली म्हणाले आहेत.