शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

विकासाची मागणी करणा-यांना किंमत मोजावीच लागेल- जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 19:04 IST

जे लोक विकासाची मागणी करतात, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे.

फरिदाबाद - जे लोक विकासाची मागणी करतात, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. विकासासाठी पैशांची गरज असते, ज्यांना देशात विकास पाहिजे आहे, त्यांना त्या विकासासाठी किंमत तर मोजावीच लागेल, असं जेटली म्हणाले. नॅशनल अ‍कॅडमी ऑफ कस्टम एक्साइज अँड नार्कोटिक्स संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.जेटली म्हणाले, जीएसटीच्या माध्यमातून सर्व करांना एकत्रित केले असून, या बदलाची व्यवस्थेत सरमिसळ झाल्यास अर्थव्यवस्थेला गती मिळेल. कराच्या मर्यादेत जास्तीत जास्त लोकांना आणण्यासाठी प्राप्तिकर विभागानंही प्रयत्न करायला हवेत. अप्रत्यक्ष करामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून, जीवनावश्यक वस्तूंवर कर कमी लावण्याचा निर्णय घेतल्याचंही जेटलींनी सांगितलं आहे.महसूलही सरकारची गरज आहे. महसुलाद्वारेच विकसनशील देशाला विकसित देश म्हणून नावारूपाला आणता येईल. ज्या देशात लोक स्वत: हून वेळेवर कर भरण्यास पुढाकार घेतात. तो देश नक्कीच प्रगती करतो, असंही जेटली म्हणाले आहेत.